शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील नेत्यांकडून राज्याच्या राजकारणाला दिशा - राहुल नार्वेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:14 IST

मिरज : वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, पतंगराव कदम यांच्यासारख्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी राज्याच्या राजकारणाला ...

मिरज : वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, पतंगराव कदम यांच्यासारख्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी राज्याच्या राजकारणाला दिशा दिली. विधानसभेत प्रभावीपणे विचार मांडून जनतेसाठी काम करणारे नेते सांगली जिल्ह्याने दिले. हा समृद्ध राजकीय वारसा जपून लोकप्रतिनिधींनी समाजासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मिरजेत केले.मिरजेत जिल्हा समस्त ब्राह्मण समाजातर्फे जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सत्कार नार्वेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मिरज संस्थानचे गंगाधरराव तथा बाळासाहेब पटवर्धन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजीत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.नार्वेकर म्हणाले, विशाल पाटील यांच्यासारखे तरुण खासदार जिल्ह्याला मिळाले आहेत. आजवरचा राजकीय वारसा पाहता जिल्ह्याचे भवितव्य उज्ज्वल आहे. राज्याच्या विधिमंडळाची ओळख ही प्रगल्भ लोकप्रतिनिधींमुळे होत असते. असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील ब्राम्हण समाजाने प्रभाव निर्माण केला. त्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचे धोरण असल्याचे सांगितले. किशोर पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.इतरांना शिव्या देऊन मोठे व्हायची फॅशनसद्या इतरांना शिव्या देऊन समाजात मोठे व्हायची फॅशन सुरू झाली आहे. एखाद्या समाजाबद्दल द्वेष व्यक्त करणे चुकीचे आहे. आपण सगळे मराठी आहोत. पाचशे वर्षांपूर्वीचा हजार वर्षांपूर्वीचा दावा काढून एखाद्याला जोडत बसायचं हे अयोग्य असल्याचेही आमदार जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणRahul Narvekarराहुल नार्वेकरJayant Patilजयंत पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटील