शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

अलमट्टी धरणातून त्वरित विसर्ग वाढवा, कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: July 24, 2023 18:17 IST

सांगली : सांगली , कोल्हा पूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची गरज आहे. महाराष्ट्र ...

सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने तशा सूचना कर्नाटकला द्याव्यात, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सध्या अलमट्टी धरणात एक लाख १४ हजार ४०० क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातून केवळ ६७०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे, असेही समितीने निवेदनात म्हटले आहे.निवेदनात म्हटले की, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. सांगलीत कृष्णा नदीत पाणी पातळी १७ फुटांवर गेली आहे. कोल्हापुरात पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे. कृष्णा, वारणा नद्यांचीही तीच परिस्थिती असल्यामुळे आलमट्टी धरणातून किमान एक लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढविण्याच्या सूचना कर्नाटकला द्याव्यात. यावर्षी पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सचिव स्तरावरील बैठक झाली नाही, ती तत्काळ घेण्याची गरज आहे. निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, विजयकुमार दिवाण, धनाजी चुडमुंगे आदींनी निवेदन पाठवले आहे.पूर रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करा : पाटीलपूर येऊच नये, यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापासूनच योग्य नियोजन करण्याची गरज आहे. सूचनांचे पालन न करता धरणातील पाणीसाठा केला जात आहे. पुन्हा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यास नदीत विसर्ग वाढविला जाईल. यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असे सर्जेराव पाटील म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रfloodपूर