शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

सांगली जिल्ह्याच्या भूजलपातळीत यंदा एक मीटरने वाढ, पाणीपातळी वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:14 IST

जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी योजनांचे पाणी पोहोचल्याने शेतीसाठी आता पर्याय निर्माण झाला आहे.

सांगली : यावर्षी जिल्ह्यात पावसाळा व परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे तलाव, विहिरींच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सर्वच तालुक्यांतील भूजलपातळीत वाढली आहे. यंदा ऑक्टोबरअखेर जिल्ह्यातील भूजलपातळीत ०.९७ मीटरने वाढ झाली असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिली.जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी योजनांचे पाणी पोहोचल्याने शेतीसाठी आता पर्याय निर्माण झाला आहे. त्यात यंदा पाऊसही समाधानकारक झाला आहे. नियमित माॅन्सूनपेक्षा परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बहुतांश तलाव, ओढे भरले होते. यामुळेच भूजलपातळीत वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाच्या वतीने यंदा ८६ विहिरींचे निरीक्षण करून याबाबतच अहवाल तयार करण्यात आला आहे. यात ऑक्टोबरमध्ये २.६८ मीटर भूजलपातळी आढळून आली. सरासरी ०.९७ मीटर वाढ झाल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे, यापूर्वी दुष्काळी म्हणून नोंद असलेल्या जत आणि आटपाडी तालुक्यात यंदा समाधानकारक भूजलपातळी वाढली आहे. त्या तुलनेत पाणलोट क्षेत्र असलेल्या तालुक्यात भूजलपातळीत कमी वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अहवालावरच विंधन विहिरींसह इतर विहिरींसाठी परवानगी मिळत असते. यंदा मात्र सर्वच तालुक्यांतील भूजलपातळीत वाढ झाल्याने कृषी क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.

तालुकासध्याची भूजलपातळीभूजलपातळीत झालेली वाढ (मीटरमध्ये)
मिरज२.४५०.१३
जत३.३९१.८५
खानापूर२.९४१.१३
वाळवा१.६१०.३३
तासगाव४.४२१.३१
शिराळा०.८९०.२१
आटपाडी३.२९१.०९
कवठेमहांकाळ२.६७१.८५
पलूस१.४५१.१५
कडेगाव३.६५०.६३
टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी