शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

सांगली जिल्ह्याच्या भूजलपातळीत यंदा एक मीटरने वाढ, पाणीपातळी वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:14 IST

जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी योजनांचे पाणी पोहोचल्याने शेतीसाठी आता पर्याय निर्माण झाला आहे.

सांगली : यावर्षी जिल्ह्यात पावसाळा व परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे तलाव, विहिरींच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सर्वच तालुक्यांतील भूजलपातळीत वाढली आहे. यंदा ऑक्टोबरअखेर जिल्ह्यातील भूजलपातळीत ०.९७ मीटरने वाढ झाली असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिली.जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी योजनांचे पाणी पोहोचल्याने शेतीसाठी आता पर्याय निर्माण झाला आहे. त्यात यंदा पाऊसही समाधानकारक झाला आहे. नियमित माॅन्सूनपेक्षा परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बहुतांश तलाव, ओढे भरले होते. यामुळेच भूजलपातळीत वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाच्या वतीने यंदा ८६ विहिरींचे निरीक्षण करून याबाबतच अहवाल तयार करण्यात आला आहे. यात ऑक्टोबरमध्ये २.६८ मीटर भूजलपातळी आढळून आली. सरासरी ०.९७ मीटर वाढ झाल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे, यापूर्वी दुष्काळी म्हणून नोंद असलेल्या जत आणि आटपाडी तालुक्यात यंदा समाधानकारक भूजलपातळी वाढली आहे. त्या तुलनेत पाणलोट क्षेत्र असलेल्या तालुक्यात भूजलपातळीत कमी वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अहवालावरच विंधन विहिरींसह इतर विहिरींसाठी परवानगी मिळत असते. यंदा मात्र सर्वच तालुक्यांतील भूजलपातळीत वाढ झाल्याने कृषी क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.

तालुकासध्याची भूजलपातळीभूजलपातळीत झालेली वाढ (मीटरमध्ये)
मिरज२.४५०.१३
जत३.३९१.८५
खानापूर२.९४१.१३
वाळवा१.६१०.३३
तासगाव४.४२१.३१
शिराळा०.८९०.२१
आटपाडी३.२९१.०९
कवठेमहांकाळ२.६७१.८५
पलूस१.४५१.१५
कडेगाव३.६५०.६३
टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी