शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

म्हैसाळचे पाणी पळविणाऱ्या सहा शेतकºयांविरुद्ध गुन्हा-कळंबी शाखा कालव्याचे दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 1:08 AM

मिरज : म्हैसाळ योजनेच्या कळंबी शाखा कालव्याचा दरवाजा उघडून पाणी घेण्याचा प्रयत्न करणाºया मल्लेवाडी परिसरातील ६ शेतकºयांविरुद्ध ग्रामीण पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.

मिरज : म्हैसाळ योजनेच्या कळंबी शाखा कालव्याचा दरवाजा उघडून पाणी घेण्याचा प्रयत्न करणाºया मल्लेवाडी परिसरातील ६ शेतकºयांविरुद्ध ग्रामीण पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. कळंबी शाखा कालव्यातून विनापरवाना पाणी घेणाºया शेतकºयांना पोलीस व म्हैसाळच्या अधिकाºयांनी पिटाळून लावले.म्हैसाळचे आवर्तन सुरू असून, मुख्य कालव्यातून जतपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी शाखा कालव्यातून वितरण बंद करण्यात आले आहे. सोमवारी रात्री मल्लेवाडी हद्दीत कळंबी शाखा कालव्याचे दरवाजे उघडून पाणी पळविण्यात आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर म्हैसाळचे अधिकारी पोलिसांसोबत तेथे पोहोचले. पोलिसांना पाहून कालव्याचा दरवाजा उघडणाºया शेतकºयांनी पलायन केले. कालव्यातून पाण्याच्या मागणीसाठी शेतकºयांचा जमाव एकत्रित झाला होता. पोलिसांनी त्यांना पिटाळून लावले.मल्लेवाडी परिसरातील शेतकºयांसाठी पोटकालव्यातून यापूर्वी पाणी सोडण्यात आले असून, येथील पाणी बंद करून पुढे मालगाव परिसरात सोडण्यात येत आहे. मात्र उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेतकºयांची आणखी पाण्याची मागणी आहे. मात्र जतपर्यंत पाणी सोडावयाचे असल्याने एकदा आवर्तन पूर्ण झालेल्या परिसरातील पोटकालव्यातून वितरण बंद करण्यात आले आहे.कठोर कारवाईचा इशाराम्हैसाळचे शाखा अभियंता एस. आर. हदीमणी यांनी ग्रामीण पोलिसात सहा शेतकºयांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दिली आहे. कालव्यातून जबरदस्तीने पाणी घेणाºयांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.