शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

सांगलीत आयटीआय विद्यार्थ्यांचा मोर्चा

By admin | Updated: December 4, 2014 23:37 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नकारात्मक गुणपद्धती रद्द करण्याची मागणी

सांगली : औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांची नकारात्मक गुणपध्दती रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी आज (गुरुवार) स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडियाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलनाचे नेतृत्व अ‍ॅड. सुधीर गावडे, उमेश देशमुख आदींनी केले. आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नकरात्मक गुणपध्दती सुरू केली आहे. ही पध्दत सुरू करताना संपूर्ण परीक्षेचे स्वरुप बदलण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणून नापास होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात आयटीआयचा निकाल वीस टक्क्याहून कमी लागला आहे. ज्या प्रकारची परीक्षेची रचना करण्यात आली आहे, त्याचा मागमूसही विद्यार्थ्यांना नाही. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हाती १६ ते २० पानांचा पेपर देण्यात येत आहे. त्याचबरोबर नकारात्मक गुण पध्दतीमुळे विद्यार्थी गांगरुन जात आहेत. त्यामुळे नकारात्मक गुण पध्दती रद्द करुन अन्याय दूर करण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.२० डिसेंबरला मेळावा विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात २० डिसेंबररोजी मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. हा निर्णय आंदोलनस्थळी घेण्यात आला.