शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

हाथी चले अपनी चाल, अशी राहील वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:19 AM

अविनाश कोळी सांगली :कुणी कितीही टीका केली, विषारी प्रचार केला तरी, ‘हाथी चले अपनी चाल’, अशापद्धतीची भूमिका मी घेतली ...

अविनाश कोळीसांगली :कुणी कितीही टीका केली, विषारी प्रचार केला तरी, ‘हाथी चले अपनी चाल’, अशापद्धतीची भूमिका मी घेतली आहे. भविष्यातही माझी वाटचाल याचपद्धतीची राहणार आहे. टीकाकारांकडे लक्ष देण्यापेक्षा जनतेची कामे करण्यास प्राधान्य राहील, असे मत संजयकाका पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.प्रश्न : इतक्या चुरशीच्या लढतीत मिळालेले विजयाचे श्रेय कोणाला द्याल?उत्तर : भाजपने म्हणजेच केंद्र व राज्य सरकारने जिल्ह्यात केलेल्या कामास ही पोहोचपावती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकासाकरिता दिलेल्या योगदानामुळे हा विजय मिळाला आहे. हा विजय मी जनतेच्या चरणी अर्पण करीत आहे.जातीय समीकरणांमुळे मताधिक्य घटले असे वाटते का?जातीय समीकरणांचा वापर करून अत्यंत चुकीच्या पद्धतीचे राजकारण विरोधकांनी केले. या समीकरणांना जनतेने थारा दिला नाही. त्यामुळेच चांगल्या मताधिक्याने माझा विजय झाला आहे.निवडणुकीत तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त खटकली?अत्यंत खालच्या पातळीवर, विषारी प्रचार माझ्याविरोधात केला गेला. प्रचाराची ही पातळी सर्वाधिक खटकली. त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत पुढे जाणे मी पसंत केले. म्हणून जनतेने कौल दिला.भविष्यातील तुमचे संकल्प काय आहेत?सिंचनाची उर्वरित कामे पूर्ण करून दुष्काळग्रस्त भागास दिलासा देणे, उद्योग, व्यापार वाढीला चालना मिळेल, असे प्रकल्प राबविणे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. पाच वर्षांत नियोजित सर्व कामे पूर्ण करण्याचा संकल्प राहील.