शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पूर्वी माणसे फोडली जायची, आता पक्षच फोडले जातात- जयंत पाटील

By अविनाश कोळी | Updated: August 26, 2023 19:12 IST

जनतेला वेगळ्या लोकशाहीचे दर्शन

आष्टा : पूर्वी माणसे फोडली जात होती. मात्र आता पक्षच फोडले जात आहेत. राज्यातील दोन मोठ्या नेत्यांचे पक्ष फोडले. यातून राज्यातील, देशातील जनतेला वेगळ्या लोकशाहीचे दर्शन होत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केली.

फार्णेवाडी (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आ. पाटील बोलत होते. आ. पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील मोठा पक्ष म्हणून पुढे येत असताना पक्षात दुफळी झाली. आपण पक्ष एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या विधानसभा निवडणुकीत ‘एक व्होट, एक नोट’ देणाऱ्या फार्णेवाडीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही.

यावेळी मनोहर पाटील, आनंदराव फारणे, उदय पाटील, शोभाताई साळुंखे, अतुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संग्राम जाधव, देवराज देशमुख, मयूर पाटील, संग्राम पाटील, सुशांत कोळेकर, विशाल माने, उपसरपंच मुक्ताबाई पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा