शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या काळात अंबानी आता अदानींना पोसण्याचे काम, विलासराव जगतापांचा भाजपला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 13:04 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. तरी शेतकरी हा शोषित आहे.

जत : कोणतेही सरकार असले तरी उद्योगपतींना पोसण्याचे काम करत असते. काँग्रेसच्या काळात अंबानींना पोसण्याचे काम झाले होते. या सरकारच्या काळात अदानींना पोसण्याचे काम सुरू असून, बळीराजा हा पोतराज बनला आहे, अशा शब्दांत माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे.जत येथे एका कार्यक्रमात विलासराव जगताप व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एका व्यासपीठावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांच्या मारलेल्या राजकीय कोपरखळ्यांनी कार्यक्रमस्थळी हस्या पिकला.विलासराव जगताप म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. तरी शेतकरी हा शोषित आहे. कोणाचेही शोषण झाले नाही एवढे शेतकऱ्यांचे शोषण झाले आहे. उद्योगपती, अभिनेते, सरकारी कर्मचारी यांना कधी आत्महत्या करावी लागत नाही; पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हे सर्व बदलले पाहिजे.जयंत पाटील म्हणाले, सरकार कोणाचे जरी असले तरी जत तालुक्यातील ६५ गावांना पाणी मिळणार आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाणार असून, जत तालुक्याला हक्काचे पाणी देणार आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, सुभाष पाटील, शुभांगी बन्नेनवर, नाना शिंदे, सिद्धाप्पणा शिरशाड, इरण्णा निडोणी, माणिक बिजर्गी, प्रकाश बिज्जरर्गी, उत्तम शेठचव्हाण, उमेश सावंत, बाळ सावंत, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

विलासराव, अधूनमधून भेटत जावा

माजी मंत्री जयंत पाटील यांनी तुफान टोलेबाजी करत अनेक दिवस झाले, विलासराव जगताप भेटलेच नाहीत. कधीतरी अधूनमधून भेटत जावा. पक्ष कुठलाही असला तरी सर्वजण कार्यक्रमाला एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे. पण विलासराव जगताप चिडतील असे काही कार्यक्रमात बोलायचे नाही, असे सांगताच उपस्थितांना हसू आवरता आले नाही.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसBJPभाजपा