शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

मुंबई-कोल्हापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी, मंत्री चंद्रकांत पाटलांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 17:56 IST

देशभरातील तीर्थक्षेत्रे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडण्याची मोहीम सध्या सुरू आहे

सांगली : मुंबई ते कोल्हापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवले आहे.देशभरातील तीर्थक्षेत्रे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडण्याची मोहीम सध्या सुरू आहे. राज्यात नुकतीच मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. प्रवासी, भाविक आणि पर्यटकांचा मोठा प्रतिसाद या गाड्यांना मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई ते कोल्हापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सोडण्याची मागणी पाटील यांनी पत्राद्वारे केली.कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. विशेषत: मुंबई, पुण्याहून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विमानानेही भाविक येत असतात. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्यास त्यांची अधिक सोय होणार आहे. लोकभावनेचा विचार करून ही एक्स्प्रेस सुरू केली जाईल, अशी अपेक्षा असल्याचे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.ही गाडी सुरू झाल्यास कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब ठरेल, शिवाय सांगली, मिरजेतील प्रवाशांनाही सर्व सुविधायुक्त वेगवान प्रवास करता येणार आहे. सध्या कोल्हापूर-मुंबई मार्गावर महालक्ष्मी आणि कोयना या दोनच गाड्या धावतात. वंदे भारतच्या निमित्ताने आधुनिक गाडी उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलrailwayरेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस