शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

विठलापूर ग्रामपंचायत कारभाराची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:20 AM

दीपक सावंत यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीने सन २०१५ ते २०२० ...

दीपक सावंत यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीने सन २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत जाणीवपूर्वक मागासवर्गीय समाजाच्या विकासकामात दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायतीने दलित वस्ती विकास योजनेअंतर्गत १५ टक्के फंडातून २१ हजार रुपयांची भांडी घेतल्याचे फक्त कागदोपत्री दाखवले आहे, तसेच सन २०१६-१७ मध्ये २१ हजार ८०० रुपये आड बुजवण्यासाठी खर्ची टाकलेले आहेत. मात्र, भांडी खरेदी केल्याचे व आड बुजवण्याचे काम प्रत्यक्षात केलेले नाही. सन २०१८-१९ मध्ये सौर दिव्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीने १५ हजार रुपये खर्ची टाकले आहेत. मात्र, ते काम प्रत्यक्षात केलेले नाही असे आरोप करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.