शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Sangli News: गतवर्षाच्या तुलनेत चांदोलीत जादा पाणीसाठा, शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 18:40 IST

वारणा नदीमध्ये ८१५ क्युसेक्स पाणी  वीजनिर्मितीच्या केंद्राद्वारे पाणी सोडण्यात येत आहे.

विकास शहाशिराळा : चांदोली धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २.०४ टीएमसी जास्त पाणीसाठा आहे. यामुळे यंदा वारणा नदीकाठ तसेच डावा कालवा व वाकुर्डे योजनेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटला आहे.  सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या या चांदोली धरणात २५.४९ टीएमसी पाणी शिल्लक आहे.धरणात  गतवर्षी या दिवसात २३.४५ टीएमसी पाणी शिल्लक होते. तर या वर्षी २५.४९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. गतवर्षी धरणातून विसर्ग एकूण १५५४ क्युसेक्स होता. यंदा तो १११५ आहे. त्यामध्ये वाकुर्डे उपसा सिंचन योजनेसाठी ३०० क्युसेक्स पाणी वारणा डाव्या कालव्यामार्फत सोडण्यात आले आहे. वारणा नदीमध्ये ८१५ क्युसेक्स पाणी  वीजनिर्मितीच्या केंद्राद्वारे पाणी सोडण्यात येत आहे.चांदोली  धरण  हे ३४.४० टीएमसी क्षमतेचे असून धरणाचा मृतसाठा हा ७.८८ टीएमसी आहे. तर एकूण उपयुक्त साठा हा २६.५२ टीएमसी आहे. धरणामध्ये उपयुक्त साठा हा १७.६१ टीएमसी असल्याने वारणा काठच्या तसेच वाकुर्डे सिंचन योजने अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांची तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. शिराळा, वाळवा, कऱ्हाड तालुक्यासाठी वाकुर्डे योजना वरदायिनी ठरत आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणी