शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

मध्य रेल्वे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांचा आज दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:25 AM

कोरोना साथीमुळे सलग सहा महिने रेल्वे वाहतूक बंद होती. अद्यापही मर्यादित प्रवासी वाहतूक सुरू आहे. महाव्यवस्थापकांच्या ...

कोरोना साथीमुळे सलग सहा महिने रेल्वे वाहतूक बंद होती. अद्यापही मर्यादित प्रवासी वाहतूक सुरू आहे. महाव्यवस्थापकांच्या या दौऱ्यानंतर रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे प्रशासनाचे प्रमुख असलेल्या महाव्यवस्थापकांच्या या दौऱ्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे गेले दोन महिने तयारी सुरू आहे. महाव्यवस्थापकांची विशेष रेल्वे गाडी सातारा, कोल्हापूर व मिरज या मार्गांवर धावणार आहे. संबंधित सर्व स्थानकांवर त्याची तयारी सुरू आहे. या दौऱ्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प होती. बहुसंख्य रेल्वे गाड्या अद्यापही बंद आहेत, तर सुरू असलेल्या गाड्या विशेष रेल्वे असल्याने त्या कधीपर्यंत सुरू राहणार याबाबत संभ्रम आहे. महाव्यवस्थापकांच्या या दौऱ्यात रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. कृषी मालाच्या वाहतुकीसाठी रेल्वेने सुरू केलेली किसान रेल्वे सुरू ठेवण्याबाबत महाव्यवस्थापक मित्तल यांच्या या दौऱ्यात आढावा घेण्यात येणार आहे.

फोटो-२१संजीव मित्तल