शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

भाजपने कधीही शिवसेना मोठी होऊ दिली नाही, राष्ट्रवादी परवडली; शिवसेना जिल्हाप्रमुखाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:59 IST

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लोकांनी शिवसेनेचे ४२ आमदार पाडले

सांगली : मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लोकांनी राज्यातील शिवसेनेचे ४२ आमदार पाडले त्याबद्दल शिंदे गटात गेलेले आमदार न बोलता राष्ट्रवादीवर टीका करीत आहेत. भाजपने कधीही शिवसेना मोठी होऊ दिली नाही, अशी टीका सांगलीचेशिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.विभुते म्हणाले की, आजवर शिवसेना आपल्यामुळेच चालत होती, असा गैरसमज काहींनी करुन घेतला होता. त्यांच्यामुळे पक्ष नव्हे तर पक्षामुळे त्यांचे अस्तित्व होते. लवकरच त्यांना याची प्रचिती येईल. जे शिवसेनेचे झाले नाहीत, ते कोणाचेही होऊ शकणार नाहीत. त्यांनी ज्या गटात प्रवेश केला तिथे तरी प्रामाणिकपणे रहावे. आ. अनिल बाबर यांच्या खानापूर मतदारसंघात मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. जिल्ह्यातील ९२ टक्के पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचा गड मजबुत आहे.खानापूर, आटपाडी तसेच इस्लामपूरमध्ये पूर्वीपेक्षा शिवसेना अधिक मजबुत झालेली दिसेल. आनंदराव पवार यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केले, मात्र त्यांनी आता शिवसेना सोडली आहे. इस्लामपुरातील १० हून अधिक दिग्गज उमेदवारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे येथील निवडणूक ताकदीने लढवू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :SangliसांगलीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे