शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Sangli: कोट्यवधी रुपयांच्या सोन्यासह पसार बंगाली कारागीर अखेर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 16:22 IST

सांगली : आटपाडी येथील सराफांचे कोट्यवधी रुपयांचे सोने घेऊन पसार झालेल्या बंगाली कारागिरांच्या टोळीतील आणखी एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण ...

सांगली : आटपाडी येथील सराफांचे कोट्यवधी रुपयांचे सोने घेऊन पसार झालेल्या बंगाली कारागिरांच्या टोळीतील आणखी एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. ओरिसामधून ही कारवाई केली. लवकरच त्याला सांगलीत आणण्यात येणार आहे.आटपाडी येथील गौतम दास व सौरभ दास या बंगाली कारागिरांनी अनेक वर्षे वास्तव्य करत सराफांचा विश्वास मिळवला होता. चोख सोने घेऊन दागिने तयार करून देण्याचा ते व्यवसाय करीत होते. नुकतेच सराफाकडून अडीच कोटी रुपये किमतीचे साडेतीन किलो सोने घेऊन बंगाली कारागीर पसार झाले होते. सराफ महेश्वर जवळे यांनीही बंगाली कारागिरांनी पावणेचार कोटींची फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलिसांत दिली होती.आटपाडीतील गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी स्वरूप दास व विश्वनाथ दास या दोघांना पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. पण मुख्य संशयित अजूनही पसार होता. अखेर त्याला ओरिसा येथे ताब्यात घेतले आहे. त्याला लवकरच अटक करून सांगलीत आणण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस