शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पावसामुळे रस्त्यांची दाणादाण, स्वखर्चातून शाळकरी मुलांकडून मिरजेत खड्डे बुजवून आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 12:39 IST

नवीन केलेल्या रस्त्यांचेही पावसात पितळ उघडे पडले आहे.

मिरज : मिरजेत पावसामुळे रस्त्यांची दाणादाण उडाली असून, रस्त्यांच्या दुरवस्थेकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. याच्या निषेधार्थ महापालिका लोक अभियानातर्फे किल्ला भाग व लक्ष्मी मार्केट येथे स्वखर्चातून शाळकरी मुलांकडून खड्डे बुजवून आंदोलन करण्यात आले.महापालिका लोक अभियानचे प्रमुख निमंत्रक ओंकार शुक्ल म्हणाले, मार्केट परिसरातून शाळा, खासगी क्लासेसना जा-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सायकल व चालत मुले जात असतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यामुळे सर्व नागरिक व लहान मुलांना कसरत करावी लागत आहे. नवीन केलेल्या रस्त्यांचेही पावसात पितळ उघडे पडले आहे.खराब रस्त्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शाळकरी मुलांनी रस्त्यावरील खड्डे बुजविले. यावेळी ॲड. सी. जी. कुलकर्णी, नीलेश साठे, भास्कर कुलकर्णी, सुचिता बर्वे, ज्योती शुक्ल, नर्मता साठे, ज्योती कुलकर्णी, अनघा कुलकर्णी, सुप्रिया जोशी, रूपाली देसाई , महेश नाईक, गोवर्धन राजे हसबनीस, राजन काकीर्डे, शुभम कुलकर्णी, निमीष साठे, नचिकेत साठे, केदार बर्वे उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसroad transportरस्ते वाहतूक