शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

खानापूर येथील जवानाचे सियाचिनमध्ये निधन, शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 20:22 IST

जयसिंग (बाबू) भगत यांच्यावर खानापूर येथे शनिवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

खानापूर - खानापूर येथील जवान नायब सुभेदार जयसिंग ( बाबू ) शंकर भगत (वय ४० ) यांचे लेह लडाख विभागातील सियाचिनमध्ये निधन झाले. त्यांच्यावर खानापूर येथे शनिवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

खानापूर येथील जवान जयसिंग (बाबू) भगत हे सियाचिन येथे  भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत होते. दोन दिवसांपूर्वीच सियाचिन येथे बर्फ वृष्टी झाली होती. त्यावेळी भगत झोपेत होते. झोपेत त्यांचा मेंदूतील रक्तपुरवठा गोठल्याने ते कोमात गेले. हे सकाळच्या वेळी त्यांच्या सहकाऱ्याच्या निदर्शनास आली. यानंतर त्यांनी त्यांना तत्काळ सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना चंदीगड येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचे आज सकाळच्या सुमारास निधन झाले.

शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव खानापूर येथे आणण्यात येणार असून खानापूर - गोरेवाडी रस्त्यालगत असलेल्या मातोश्री मंगल कार्यालयाच्या पाठीमागील पटांगणावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. शहीद नायब सुभेदार जयसिंग (बाबू) शंकर भगत हे सन २००३ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. सन २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, वडील, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

टॅग्स :ladakhलडाखSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवानMaharashtraमहाराष्ट्र