शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

सांगली जिल्ह्यातून वर्षभरात 'इतक्या' मुली, महिला गायब; पोलिसांचा तपास सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 17:33 IST

मोबाइल अथवा संशयिताची माहिती मिळाल्यावर त्याआधारे पोलिसांकडून या मुलींचा शोध

सांगली : लग्नाच्या आमिषाने अथवा अन्य कारणाने अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रकार होत आहेत. यात अनेकदा महिलांचेही अपहरण करण्यात येते. कौटुंबिक अडचणी, आमिष आणि क्षणिक मोहाला बळी पडून अनेक मुली घराबाहेर पडतात; पण पोलिसांकडूनही अशा मुलींचा प्राधान्याने तपास करून त्यांना पालकांच्या हवाली स्वाधीन केले जात आहे.जिल्ह्यात गेल्या वर्षभरात मुली, महिलांच्या अपहरणाच्या १६१ घटना घडल्या आहेत. यातील १२९ जणींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे तर अन्य मुलींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. मुलींचा मोबाइल अथवा संशयिताची माहिती मिळाल्यावर त्याआधारे पोलिसांकडून या मुलींचा शोध घेतला जात आहे. या घटनांबाबत चिंता व्यक्त होत आहे.समुपदेशनानंतर मुली पालकांच्या ताब्यातबहुतांशवेळा अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे अपहरण करण्यात येते. अशा मुलींचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात येते. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. -  सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं