शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Sangli: वटवाघळांकडून एक एकर द्राक्षबागेचा फडशा, दहा लाखांच्या नुकसानीचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:32 IST

कृषी व महसूलकडून पहाणी करून पंचनामा

तासगाव : हातनूर (ता. तासगाव) येथील द्राक्ष बागायतदार, माजी सरपंच विठ्ठल पाटील यांच्या एक एकर क्षेत्रातील द्राक्षबागेवर शेकडो वटवाघळांनी हल्ला करत बागेतील आठ ते दहा टन तयार द्राक्षमालाचे नुकसान केले.विठ्ठल पाटील यांचे द्राक्षे पूर्ण तयार झाली होती. या बागेमध्ये सोमवारी रात्री शेकडो वटवाघळांनी हल्ला करत बागेतील सर्व तयार आठ ते दहा टन द्राक्ष मालाचे नुकसान केले. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, मंडल कृषी अधिकारी बजरंग कोर्टे, तलाठी पतंग माने, सर्कल नीलेश भांबोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील, ग्रामसेवक जालिंदर मोहिते, अजय पाटील, बंडू पाटील यांनी नुकसानीचा पंचनामा केला.द्राक्षबागेसाठी विठ्ठल पाटील यांनी साडेसहा लाख रुपये खर्च केले होते. चार वर्षांपूर्वी मांजर्डे रोडवरील महादेव शंकर पाटील यांच्या दोन एकर द्राक्षबागेचे अशा पद्धतीने वटवाघुळांनी नुकसान केले होते.

शेतमालकाला जागेवरच चक्करवटवाघळांनी बागेमध्ये एकही द्राक्ष घड शिल्लक ठेवला नाही. सकाळी विठ्ठल पाटील नेहमीप्रमाणे द्राक्षबागेत गेले असता त्यांनी हे विदारक चित्र पाहून त्यांना मोठा धक्का बसला व त्यांना चक्कर आली. या हल्ल्यात वटवाघळांनी बागेमध्ये एकही द्राक्ष घड शिल्लक ठेवला नाही.नुकसानभरपाईची मागणीविठ्ठल पाटील यांच्यावर आलेले हे अस्मानी संकट व त्यातून सावरण्यासाठी शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी