या चित्रपटाची एका रात्रीत घडणारी कथा नायकाच्या आयुष्याचा संपूर्ण ग्राफ दाखवणारी असून, कितीही संकटे आली तरी निराश न होता त्यातून मार्ग काढण्याचा संदेश देणारी आहे. आजवर हिंदीत काम केलेले दिग्दर्शक आलोक जैन यांनी मराठी चित्रपट बनवताना एक वेगळा विषय हाता ...
देशासाठी प्राणाची पर्वा न करता लढूनही प्रकाशझोतात न आलेल्या तसेच कौतुकाची थाप मिळण्याऐवजी काळोख्या दरीत हरवलेल्या नायकाची गोष्ट या चित्रपटात आहे. जॉन अब्राहमचा हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. ...