शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

तरुण-तरुणीमध्ये लग्नासाठी किती असावं वयाचं अंतर?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 11:12 AM

प्रेम संबंधाचा विषय निघाल्यावर लोक म्हणतात की, वय तर केवळ एक संख्या आहे. दोन प्रेम करणाऱ्यांमध्ये केवळ प्रेमाची भावना असणं महत्त्वाची आहे.

प्रेम संबंधाचा विषय निघाल्यावर लोक म्हणतात की, वय तर केवळ एक संख्या आहे. दोन प्रेम करणाऱ्यांमध्ये केवळ प्रेमाची भावना असणं महत्त्वाची आहे. दोघांमध्ये वयाचं किती अंतर आहे याने काही फरक पडत नाही. लग्नासाठीही मुलगा आणि मुलीमध्ये किती अंतर असावं याबाबत वेगवेगळी मते बघायला मिळतात. साधारणपणे मुलाचं वय जास्त आणि मुलीचं कमी असं गणित लावलं जातं. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार, मुलगी आणि मुलांमध्ये वयाचं अंतर योग्य असलं तर लग्न जास्त काळ टिकतं असं सांगितलं आहे. 

मुली आणि मुलामध्ये लग्न करताना योग्य वय असल्यास घटस्फोट होण्याची शक्यता कमी असते. हा शोध अटलांटाच्या एमोरी यूनिव्हर्सिटी व्दारे करण्यात आला. शोधात ३ हजार लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते. त्यांना वैवाहिक जीवन, मुलं आणि पार्टनरसोबत नातं यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले.  

५ वर्षाचं अंतर

शोधात त्या कपल्समध्ये घटस्फोटाची शक्यता अधिक दिसली ज्यांच्या वयात ५ वर्षाचं अंतर होतं. ही शक्यता १ वर्षाचं अंतर असलेल्यांमध्ये कमी होती. म्हणजे एक वर्षाचं अंतर असलेल्या कपल्समध्ये प्रेम आणि नातं अधिक मजबूत राहतं.  

१० वर्षाचं अंतर

दुसरीकडे ज्या कपल्समध्ये १० वर्षांतं अंतर होतं त्यांचं लग्न तुटण्याची शक्यता ३९ टक्के अधिक होती. आणि ज्यांच्यात २० वर्षांचं अंतर असतं त्यांचं लग्न तुटण्याची शक्यताही अधिक आढळली. 

एक वर्षाचं अंतर परफेक्ट

शोधादरम्यान अभ्यासकांनी स्पष्टपणे हे सिद्ध केलं की, ज्या कपल्समध्ये केवळ १ वर्षांचं अंतर असतं त्याचं लग्न अधिक काळ टिकतं. असे कपल्स अधिक आनंदी राहतात. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न