शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

तरुण-तरुणीमध्ये लग्नासाठी किती असावं वयाचं अंतर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 11:12 IST

प्रेम संबंधाचा विषय निघाल्यावर लोक म्हणतात की, वय तर केवळ एक संख्या आहे. दोन प्रेम करणाऱ्यांमध्ये केवळ प्रेमाची भावना असणं महत्त्वाची आहे.

प्रेम संबंधाचा विषय निघाल्यावर लोक म्हणतात की, वय तर केवळ एक संख्या आहे. दोन प्रेम करणाऱ्यांमध्ये केवळ प्रेमाची भावना असणं महत्त्वाची आहे. दोघांमध्ये वयाचं किती अंतर आहे याने काही फरक पडत नाही. लग्नासाठीही मुलगा आणि मुलीमध्ये किती अंतर असावं याबाबत वेगवेगळी मते बघायला मिळतात. साधारणपणे मुलाचं वय जास्त आणि मुलीचं कमी असं गणित लावलं जातं. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार, मुलगी आणि मुलांमध्ये वयाचं अंतर योग्य असलं तर लग्न जास्त काळ टिकतं असं सांगितलं आहे. 

मुली आणि मुलामध्ये लग्न करताना योग्य वय असल्यास घटस्फोट होण्याची शक्यता कमी असते. हा शोध अटलांटाच्या एमोरी यूनिव्हर्सिटी व्दारे करण्यात आला. शोधात ३ हजार लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते. त्यांना वैवाहिक जीवन, मुलं आणि पार्टनरसोबत नातं यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले.  

५ वर्षाचं अंतर

शोधात त्या कपल्समध्ये घटस्फोटाची शक्यता अधिक दिसली ज्यांच्या वयात ५ वर्षाचं अंतर होतं. ही शक्यता १ वर्षाचं अंतर असलेल्यांमध्ये कमी होती. म्हणजे एक वर्षाचं अंतर असलेल्या कपल्समध्ये प्रेम आणि नातं अधिक मजबूत राहतं.  

१० वर्षाचं अंतर

दुसरीकडे ज्या कपल्समध्ये १० वर्षांतं अंतर होतं त्यांचं लग्न तुटण्याची शक्यता ३९ टक्के अधिक होती. आणि ज्यांच्यात २० वर्षांचं अंतर असतं त्यांचं लग्न तुटण्याची शक्यताही अधिक आढळली. 

एक वर्षाचं अंतर परफेक्ट

शोधादरम्यान अभ्यासकांनी स्पष्टपणे हे सिद्ध केलं की, ज्या कपल्समध्ये केवळ १ वर्षांचं अंतर असतं त्याचं लग्न अधिक काळ टिकतं. असे कपल्स अधिक आनंदी राहतात. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न