शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

तरुण-तरुणीमध्ये लग्नासाठी किती असावं वयाचं अंतर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 11:12 IST

प्रेम संबंधाचा विषय निघाल्यावर लोक म्हणतात की, वय तर केवळ एक संख्या आहे. दोन प्रेम करणाऱ्यांमध्ये केवळ प्रेमाची भावना असणं महत्त्वाची आहे.

प्रेम संबंधाचा विषय निघाल्यावर लोक म्हणतात की, वय तर केवळ एक संख्या आहे. दोन प्रेम करणाऱ्यांमध्ये केवळ प्रेमाची भावना असणं महत्त्वाची आहे. दोघांमध्ये वयाचं किती अंतर आहे याने काही फरक पडत नाही. लग्नासाठीही मुलगा आणि मुलीमध्ये किती अंतर असावं याबाबत वेगवेगळी मते बघायला मिळतात. साधारणपणे मुलाचं वय जास्त आणि मुलीचं कमी असं गणित लावलं जातं. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार, मुलगी आणि मुलांमध्ये वयाचं अंतर योग्य असलं तर लग्न जास्त काळ टिकतं असं सांगितलं आहे. 

मुली आणि मुलामध्ये लग्न करताना योग्य वय असल्यास घटस्फोट होण्याची शक्यता कमी असते. हा शोध अटलांटाच्या एमोरी यूनिव्हर्सिटी व्दारे करण्यात आला. शोधात ३ हजार लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते. त्यांना वैवाहिक जीवन, मुलं आणि पार्टनरसोबत नातं यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले.  

५ वर्षाचं अंतर

शोधात त्या कपल्समध्ये घटस्फोटाची शक्यता अधिक दिसली ज्यांच्या वयात ५ वर्षाचं अंतर होतं. ही शक्यता १ वर्षाचं अंतर असलेल्यांमध्ये कमी होती. म्हणजे एक वर्षाचं अंतर असलेल्या कपल्समध्ये प्रेम आणि नातं अधिक मजबूत राहतं.  

१० वर्षाचं अंतर

दुसरीकडे ज्या कपल्समध्ये १० वर्षांतं अंतर होतं त्यांचं लग्न तुटण्याची शक्यता ३९ टक्के अधिक होती. आणि ज्यांच्यात २० वर्षांचं अंतर असतं त्यांचं लग्न तुटण्याची शक्यताही अधिक आढळली. 

एक वर्षाचं अंतर परफेक्ट

शोधादरम्यान अभ्यासकांनी स्पष्टपणे हे सिद्ध केलं की, ज्या कपल्समध्ये केवळ १ वर्षांचं अंतर असतं त्याचं लग्न अधिक काळ टिकतं. असे कपल्स अधिक आनंदी राहतात. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न