शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुरूषांना 'या' तीन चुका पडू शकतात महागात, गर्लफ्रेंड नेहमीसाठी करेल टाटा-बाय बाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 13:27 IST

रिलेशनशीपमध्ये असताना चुका करणं हे खूपचं कॉमन आहे.

(image credit- pexels)

रिलेशनशीपमध्ये असताना चुका करणं हे खूपचं कॉमन आहे. पण याच चुका ब्रेकअपचं कारण सुद्धा ठरू शकतात. काही मुलांचं वागण असं असतं की त्यांना ब्रेकअपनंतर सुद्धा कळत नाही. की त्यांच्या वागण्यात चुका होत आहेत. मुलं स्वतःच्याच धुंदीत असतात. त्यांच्या चुकांमुळे त्यांच्यापासून मुली लांब जातात. मग त्यांना असं वाटत असतं की ब्रेकअपचं कारणं पार्टनर आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या चुकीच्या आणि नातं तुटण्यासाठी कारणीभूत असलेल्या सवयी बदलू शकता.

(image credit-vixen daily)

असुरक्षिततेची भावना

(image credit-pintrest)

कोणावरही प्रेम करणं हे चुकीचं नसतं. पण प्रेमात वेडं होणं  ही गोष्ट प्रत्येकालाच घातक ठरत असते. काही लोक आपल्या पार्टनरच्या विषयी असुरक्षितता फिल करतात. तिच्या कोणत्याही गोष्टीवर संशय घेणे, तुमच्या मर्जीनुसार कपडे घालायला लावणे, कुठेही फिरायला जाण्यासाठी अडवणे, सोशल मिडियावर एक्टिव्ह असण्यावरून बोलणे. या गोष्टींमुळे मुलींना खुपच  असुरक्षित वाटत असतं. जर तुम्हाला पार्टनरच्या कोणत्याही गोष्टीचा राग येत असेल तर समोरासमोर बसून मगच बोला. 

जास्त अपेक्षा ठेवणे

(image credit-CNN.com)

सुरूवातीच्या काळात कोणत्याही नात्यात खूप जिव्हाळा आणि प्रेम दिसून येत असतं. पण हळू हळू हे सगळं कमी होऊ लागतं. कोणत्याही मुलीला असं वाटत असतं की आपल्या पार्टनरने आपल्याला वेळ द्यायला हवा, तीची काळजी घ्यायला हवी. पण जेव्हा तुम्ही या गोष्टी करण्यात कमी पडत असता. तसंच गर्लफ्रेडबद्दल इतरांशी बोलण्यासाठी विचार करता, तिच्यापासून दूर राहता आणि जेव्हा इंटरेस्ट कमी होतो तेव्हा इतर मुलींकडे लक्ष देता. या गोष्टी मुलींना जराही आवडत नसतात. ( हे पण वाचा-kiss day : किस करण्याचे फायदे वाचाल तर दररोज साजरा कराल किस डे!)

विश्वास नसणे

(image credit-Mum central)

सगळ्याच रिलेशनशिपमध्ये विश्वास हा  फॅक्टर खुप महत्वाचा असतो.  जर विश्वास नसेल तर नात्यातील प्रेम कमी होत जात असतं. अनेक नाती लगेचच जुळतात. पण विश्वासाचा अभाव दिसून येतो. अनेकदा मुलं मुलींवर कारण नसाताना संशय घेत असतात. त्यामुळे नातं तुटत असतं. मग तु इतका वेळ कोणाशी बोलत होतीस, माझ्यासाठी नाही बाकी सगळयांसाठी तुला वेळ आहे, ऑनलाईन जास्तवेळ का होतीस, असे प्रश्न जास्त इरिरेट करणारे असतात. त्यामुळे पार्टनर तुम्हाला कधीही सोडून जाऊ शकते. ( हे पण वाचा-Kiss Day : गुड किसर होण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स, पार्टनर कायम लक्षात ठेवेल किस!)

टॅग्स :relationshipरिलेशनशिप