माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अनेक प्रयत्नांनंतर जेव्हा त्यांना त्यांचं प्रेम मिळत नाही, तेव्हा ते त्यांच्या प्रेमाला एकतर्फी समजतात आणि या एकतर्फी प्रेमाच्या नादात अनेक चुका करतात. ...
तुमच्या रिलेशनशिपमध्ये सतत वाद होत असतील तर याचं कारण तुमचा मोबाईलही असू शकतो. ऐकून धक्का बसला का? हो...तुमचा मोबाईल तुमच्या रिलेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. ...
काही लोकं लग्नानंतर 'मी' आणि 'आपण' या दोन शब्दांना समान महत्त्व देतात. आता नवीन जोडपी लग्नाच्या जुन्या चौकटी तोडून लग्नाच्या वेगळ्या व्याख्या तयार करताना दिसत आहेत. ...
प्रेम ही जगातली सर्वात चांगली आणि आनंद देणारी भावना आहे असे म्हटले जाते. पण समोरचा व्यक्ती खरंच तुमच्यावर प्रेम करतो की, केवळ त्याला आकर्षण वाटतं हेही जाणून घेणं महत्वाचं असतं. ...
मैत्रीच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. तरिदेखील मैत्रीचं नातं हे सर्व नात्यांमध्ये वेगळं ठरतं. अनेक लेखंकांनी आणि कवींनी मैत्रीबद्दल लिहून ठेवलं आहे. ...
महिलांना उंच पुरूषकडे अधिक आकर्षित होतात असेही सांगण्यात आले आहे. जवळपास ५० टक्के महिला अशा पुरूषांना डेट करतात जे त्यांच्यापेत्रा उंच आहेत. चला जाणून घेऊया कारण.... ...
"शर्वरी, अगं टिव्हीवर बातमी आलीय. त्यानी सकाळच्या रेल्वेअपघाताच्या बातमी बद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. तो श्याम नव्हता " हो आई , तो श्याम नव्हता.. माझा श्याम जिवंत आहे.." असे बोलून मी श्यामला घट्ट मिठी मारत श्याममय झाले... ...
मुली आणि त्यांचा स्वभाव समजणे अशक्यच, असे आपण नेहमी ऐकतो. त्या फार चंचल असतात, त्या दुसऱ्यांच्या भावना समजून घेत नाहीत, त्यांना अनावश्यक बडबड करण्याची सवय असते. ...
लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. लग्नानंतर आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते. मग ती मुलगी असो किंवा मुलगा. हा दोघांच्याही आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. ...