लग्नानंतर संसार हा दोघांनी करायचा असतो. दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं. पण काही महिला आणि पुरूष असे असतात जे या नात्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. ...
काही लोकांना त्यांचा पार्टनर फोनवर जास्त बिझी राहिल्याने त्याच्यावर शंका येते. पण तुम्ही हे समजून घ्यायला हवं की, तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात काही मित्र, नातेवाईक आणि लोक असतीलच ज्यांच्याशी तो किंवा ती बोलत असले. ...
प्रेमाबाबत कुणाला काही सल्ला मागितला तर सारी दुनिया सल्ला देण्यासाठी तयार असते. कारण सगळ्यांना असं वाटत असतं की, या विषयात त्यांनी पीएचडी मिळवली आहे. ...
मुलांच्या परिक्षा म्हणजे, पालकांसाठी कसोटीचा काळ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परिक्षाच्या दिवसांमध्ये मुलं आधीच तणावात असतात. अशातच पालकांनी मुलांना समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. ...