आज मानसिक रूपाने हेल्दी राहणे परिवाराच्या आनंदासाठी फार महत्त्वाचं आहे. दिवसभर जेव्हा तुम्ही काम करून तणावाला दूर करून घरी परतता तेव्हा तुम्हाला सुखाचे काही क्षण हवे असतात. ...
लहान मुलांचं पालन-पोषण करण्यासाठी काही वर्षांपर्यंत किंवा अजूनही काही प्रमाणात पहिल्यांदाच आई झालेल्या महिला त्यांची आई, नातेवाईक किंवा मैत्रिणींच्या सल्ल्यावर अवलंबून राहत होत्या. ...
आपण अनेकदा एकतो की, आईच्या प्रेमाचं कर्ज कधीच फेडलं जाऊ शकत नाही. त्यासाठी आपण कितीही पर्यत्न केले तरि ते कमीच असतात. आई फक्त आपल्याला जन्मच देत नाही तर, आपल्याला घडवते आणि एक चांगली व्यक्ती बनवते. ...
अनेकदा असं सांगितलं जातं की, लग्नानंतर संपूर्ण आयुष्य बदलून जातं. खासकरून एका मुलीचं. पण जर या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकनातून पाहिलं तर तुमच्या लक्षात येइल की, तुम्ही काहीही गमावलेलं नाही, तर तुम्ही काही गोष्टी तुम्ही मिळवल्या आहेत. ...
सासू-सुन म्हणजे, एकमेकींच्या पक्क्या वैरीणी असं गमतीने म्हटलं जातं. प्रत्येक घरात सासू-सुनेची भांडणं किंवा त्यांचं एकमेकींवर असलेलं प्रेम पाहायला मिळतं. ...