अनेक थोरा-मोठ्यांकडून आपण ऐकत असतो की, मुलांच्या खऱ्या शिक्षणाची सुरुवात घरापासूनच होत असते. मुलं लहान असताना त्यांच्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींचं किंवा त्यांपेक्षा मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतात. ...
जेव्हा मुलं आपलं शालेय शिक्षण संपवून कॉलेजमध्ये प्रेवश करत असतात. तेव्हा ते फार टेन्शनमध्ये असतात. यावेळी मुलांवर मित्र, त्यांचे सोबत किंवा घरातील माणसांपेक्षा जास्त प्रेशर असतं. ...
आजच्या जमान्यात क्वचितच असं कुणी असेल जे डिओटड्रेंट किंवा परफ्यूमचा वापर करत नसतील. मग वय कोणतंही असो, महिला असो वा पुरूष असो सगळ्यांना असं वाटतं की, त्यांच्या शरीराचा चांगला सुंगध यावा. ...
कोणचाही राग आणि चिड दोन्ही गोष्टी अचानक आपल्यासमोर येतात. यामुळे अनेकदा आपल्या जवळची माणसं किंवा काही लोक दुखावले जातात. अनेकदा आपल्यातील राग आपल्या नाआवडत्या गोष्टींमुळे बाहेरे येतो. ...
प्रेम आणि रोमान्स व्यक्तीच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहेत. ज्याशिवाय जीवनात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होत राहते. व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेमाचे रंग त्याच्या जीवनामध्ये आनंद देतात. ...