शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

लग्नानंतरही आला पाहिजे सिंगल राहण्याचा फंडा, जाणून घ्या फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 14:48 IST

लग्नाआधी असलेलं प्रेम अनेक कपल्समध्ये लग्नानंतर तसंच बघायला मिळत नाही. आधीसारख उत्साह सुद्धा मिसिंग असतो.

(Image Credit : annecohenwrites.com)

लग्नाआधी असलेलं प्रेम अनेक कपल्समध्ये लग्नानंतर तसंच बघायला मिळत नाही. आधीसारख उत्साह सुद्धा मिसिंग असतो. त्यांना त्यांच्या नात्यात नवा उत्साह आणण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचे सल्ले दिले जातात. त्यांना पुन्हा डेट्सवर जाण्यासाठी सांगितलं जातं. खारकरुन स्पेशल डे असेल तेव्हा. पण वैवाहिक जीवन संतुष्टपूर्ण राहण्यासाठी केवळ डेट्सच नाही तर सिंगलहुडही फायदेशीर ठरतं. चला जाणून घेऊ कसं....

एकटं रहतात

लोक त्यांच्या लग्नाला कितीही महत्व देत असतील पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये जास्तीत जास्त लोक एकटा वेळ घालवतात. आजकाल लोक जितका जास्त एकट्यात वेळ घालवतात तेवढा ते आधी कधीही घालवत नव्हते. 

उशीरा व्हावं लग्न

(Image Credit : Arya Samaj Mandir)

असे म्हटले जाते की, ऐन तारुण्यात लग्न केल्याने  लग्न फार जास्त काळ टिकतं. पण काही लोक याच्या उलट विचार करतात. उशीरा लग्न केल्याने तुम्हाला जास्त शिक्षण घेण्याचीही संधी मिळते आणि स्वत:ला आर्थिक रुपाने सक्षम करण्याचीही संधी मिळते. 

सिंगलहुडचे फायदे

(Image Credit : Daily Mail)

लग्नाआधी जेव्हा तुम्ही एकटे राहत असता तेव्हा तुम्ही वेगवेगळी कामे शिकत असता. याने लग्नानंतर पार्टनर काही दिवसांसाठी बाहेर गेल्यास अडचण येत नाही. 

सोशल नेटवर्क मोठं ठेवा

(Image Credit : The Pick-Up Diary)

लग्न झालेल्या लोकांच्या तुलनेत सिंगल लोक समाजाशी अधिक जुळलेले असतात. त्यांचं सोशल नेटवर्क मोठं असतं, तर लग्न झालेले लोक एकमेकांमध्ये त्यांचं विश्व तयार करत असतात. 

आरोग्यासाठी चांगलं

(Image Credit : helpyourcellves.com)

हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, सामाजिक उठबस वाढवल्याने तेवढंच वय वाढतं जेवढं धुम्रपान सोडल्याने वाढतं. 

मित्रांना भेटणं नातं करेल मजबूत

एका रिसर्चनुसार, म्हातारपणात परिवारापेक्षाही जास्त मित्रांची मदत होते. मित्रांशी भेटीगाठीमुळे वैवाहिक जीवनातील तणावही कमी होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या लाइफमधील छोट्या छोट्या गोष्टी मित्रांशी शेअर करता तेव्हा याने लग्न आणखी मजबूत होतं. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपmarriageलग्न