शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लग्नानंतरही आला पाहिजे सिंगल राहण्याचा फंडा, जाणून घ्या फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 14:48 IST

लग्नाआधी असलेलं प्रेम अनेक कपल्समध्ये लग्नानंतर तसंच बघायला मिळत नाही. आधीसारख उत्साह सुद्धा मिसिंग असतो.

(Image Credit : annecohenwrites.com)

लग्नाआधी असलेलं प्रेम अनेक कपल्समध्ये लग्नानंतर तसंच बघायला मिळत नाही. आधीसारख उत्साह सुद्धा मिसिंग असतो. त्यांना त्यांच्या नात्यात नवा उत्साह आणण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचे सल्ले दिले जातात. त्यांना पुन्हा डेट्सवर जाण्यासाठी सांगितलं जातं. खारकरुन स्पेशल डे असेल तेव्हा. पण वैवाहिक जीवन संतुष्टपूर्ण राहण्यासाठी केवळ डेट्सच नाही तर सिंगलहुडही फायदेशीर ठरतं. चला जाणून घेऊ कसं....

एकटं रहतात

लोक त्यांच्या लग्नाला कितीही महत्व देत असतील पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये जास्तीत जास्त लोक एकटा वेळ घालवतात. आजकाल लोक जितका जास्त एकट्यात वेळ घालवतात तेवढा ते आधी कधीही घालवत नव्हते. 

उशीरा व्हावं लग्न

(Image Credit : Arya Samaj Mandir)

असे म्हटले जाते की, ऐन तारुण्यात लग्न केल्याने  लग्न फार जास्त काळ टिकतं. पण काही लोक याच्या उलट विचार करतात. उशीरा लग्न केल्याने तुम्हाला जास्त शिक्षण घेण्याचीही संधी मिळते आणि स्वत:ला आर्थिक रुपाने सक्षम करण्याचीही संधी मिळते. 

सिंगलहुडचे फायदे

(Image Credit : Daily Mail)

लग्नाआधी जेव्हा तुम्ही एकटे राहत असता तेव्हा तुम्ही वेगवेगळी कामे शिकत असता. याने लग्नानंतर पार्टनर काही दिवसांसाठी बाहेर गेल्यास अडचण येत नाही. 

सोशल नेटवर्क मोठं ठेवा

(Image Credit : The Pick-Up Diary)

लग्न झालेल्या लोकांच्या तुलनेत सिंगल लोक समाजाशी अधिक जुळलेले असतात. त्यांचं सोशल नेटवर्क मोठं असतं, तर लग्न झालेले लोक एकमेकांमध्ये त्यांचं विश्व तयार करत असतात. 

आरोग्यासाठी चांगलं

(Image Credit : helpyourcellves.com)

हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, सामाजिक उठबस वाढवल्याने तेवढंच वय वाढतं जेवढं धुम्रपान सोडल्याने वाढतं. 

मित्रांना भेटणं नातं करेल मजबूत

एका रिसर्चनुसार, म्हातारपणात परिवारापेक्षाही जास्त मित्रांची मदत होते. मित्रांशी भेटीगाठीमुळे वैवाहिक जीवनातील तणावही कमी होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या लाइफमधील छोट्या छोट्या गोष्टी मित्रांशी शेअर करता तेव्हा याने लग्न आणखी मजबूत होतं. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपmarriageलग्न