शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना जनतेसोबतच - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 4:08 PM

शिवसेनेची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. त्यात कोणताही गोंधळ नाही. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सर्वात प्रथम आम्ही जनतेसोबत आहोत. त्यामुळे जनतेला रिफायनरी प्रकल्प नको असेल, तरी आम्ही जनतेसोबतच राहू आणि या प्रकल्पाला विरोध करू, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्दे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी सादर केले प्रकल्पविरोधाचे निवेदन ठाकरे यांच्याहस्ते राजापूरतील पूर्णाकृती शिवपुतळ्याचे अनावरण

राजापूर : शिवसेनेची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. त्यात कोणताही गोंधळ नाही. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सर्वात प्रथम आम्ही जनतेसोबत आहोत. त्यामुळे जनतेला रिफायनरी प्रकल्प नको असेल, तरी आम्ही जनतेसोबतच राहू आणि या प्रकल्पाला विरोध करू, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

राजापूरच्या जवाहर चौकातील पूर्णाकृती शिवपुतळ्याचे अनावरण ठाकरे यांच्याहस्ते झाले. यावेळी राजापूर तालुक्यातील नाणार, सागवे परिसरातील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्रकल्पविरोधाचे निवेदन सादर केले.

यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना सरकारमध्ये आहे. पण शिवसेनेचे प्राधान्य लोकांना आहे. लोकांना जे हवे असेल तेच होईल. या प्रकल्पाला जनतेचा विरोध असेल तर शिवसेनाही या प्रकल्पाला विरोधच करेल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRatnagiriरत्नागिरी