शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

शाळेत जातो असे सांगून रत्नागिरीतून तीन मुले गेलीत नागालँडला, तिघेही..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 18:02 IST

हा प्रकार १८ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घडला हाेता.

रत्नागिरी : शाळेत जातो असे सांगून घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलींना शहर पोलिसांनी कोहिमा नागालँड येथून सुरक्षित परत आणले. या मुलांना सुरक्षिततेसाठी बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. हा प्रकार १८ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घडला हाेता.याबाबत मुलींच्या नातेवाईकांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. पोलिसांनी तपास केल्यावर तांत्रिक माहितीच्या आधारे तीन अल्पवयीन मुले नागालँडची राजधानी कोहिमा येथे गेल्याचे समजले. मुलांचे स्थळ निश्चित झाल्यावर नॉर्थ पोलीस ठाणे कोहिमाशी संपर्क साधून मुलांना ताब्यात घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे तेथील पोलिसांनी रत्नागिरीतून हरवलेल्या तीन मुलांना ताब्यात घेतले.ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस हवालदार विजय आंबेकर, पोलीस नाईक योगेश नार्वेकर, शहर पोलीस स्थानकातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार प्रसाद घोसाळे, प्रवीण बर्गे, पोलीस नाईक अमोल भोसले, आशिष भालेकर, वैभव नार्वेकर, पंकज पडेलकर, विलास जाधव, वैभव शिवलकर, पोलीस शिपाई अमित पालवे, दिलिशा आंब्रे, मृणाल लिंगायत, रमीज शेख यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस