शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: ..तर लोकच ठरवतील खरी शिवसेना कोणती, संजय राऊतांचे रोखठोक मत

By मनोज मुळ्ये | Updated: February 17, 2023 14:40 IST

पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांना अर्धवटच माहिती, आपल्याकडे बरीच माहिती

रत्नागिरी : सकाळपासून प्रवासात असल्याने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नेमके काय झाले, याची माहिती आपल्याला नाही. मात्र आमची बाजू सत्याची असल्याने आम्ही घाबरत नाही. जर यंत्रणांना निर्णय देण्यात अडचण असेल, त्यांच्यावर दबाव असेल तर त्यांनी निवडणूक लावावी. खरी शिवसेना कोणती, याचा निर्णय लोकच घेतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.राज्यातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे न जाता पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडेच राहणार आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली असता खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, सुनावणीत नेमके काय काय झाले, हे आपल्याला अजून समजलेले नाही. आमची बाजू सत्याची आहे. यंत्रणांवर दबाव असल्यामुळे कदाचित त्यांना निर्णय देण्यात अडचण येत असावी. तसे असेल तर त्यांनी निवडणूक लावावी. खरी शिवसेना कोणती, हे लोकांनाच ठरवू दे. पक्षांतर करणारे ४० आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत, असेही ते म्हणाले.२०२४ साली देशात, राज्यात राजकीय परिवर्तन होईल. रत्नागिरीत २०२४ ला शिवसेनेचाच आमदार असेल, असे ते म्हणाले. यातील ‘च’ वर आपला जोर असल्याचेही त्यांनी लगेचच सांगितले. महाविकास आघाडी त्यात एकत्रच लढेल, असेही ते म्हणाले.फडणवीस यांच्यापेक्षा अधिक माहिती माझ्याकडेपहाटेच्या शपथविधीबाबत आपल्याकडे बरीच माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्धवटच माहिती आहे. त्यांच्यापेक्षा आपल्याकडे अधिक माहिती आहे. अर्थात काही सत्य आपल्यासोबतच घेऊन जायची असतात, असे सांगून त्यांनी पुढे भाष्य करणे टाळले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSanjay Rautसंजय राऊतSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेना