शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महायुतीमधील जागा वाटपाचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल - आमदार चित्रा वाघ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:04 IST

जनतेच्या अपेक्षा हाच जाहीरनामा

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि उमेदवारीबाबत आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे निर्णय घेतील. हे चित्र येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल. मात्र, महायुतीचे आमदार कसे वाढतील, यासाठी भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी काम करतील, असे भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा व आमदार चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.भाजपाच्या रत्नागिरीतील जिल्हा कार्यालयातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, यावेळी विधानसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपाकडून जनतेला काय हवे आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, हे जनतेकडून ऑनलाइन मागवण्यात आलेले आहे. जनतेच्या अपेक्षा हाच आपला जाहीरनामा राहणार असल्याचेही वाघ यांनी सांगितले.

माजी आमदार बाळ माने हे लवकरच उद्धवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, माजी आमदार बाळ माने हे आमचे नेते असून, ते पक्षाबरोबरच आहेत. गेल्या २० वर्षात भाजपाच्या रत्नागिरी तालुक्यातील कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात भाजपाला एकही विधानसभेची जागा दिलेली नाही. याबद्दलही जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि माजी आमदार बाळ माने यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली आहे. मात्र, काय चर्चा झाली याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी पक्ष देतील त्याच उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीvidhan sabhaविधानसभाMahayutiमहायुतीChitra Waghचित्रा वाघ