शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रत्नागिरी: भाऊबीजेसाठी येणाऱ्या तरुणाच्या कारला अपघात, कार जळून खाक; सुदैवाने चाैघे बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 13:01 IST

दुर्घटना घडली त्यावेळी त्यांची दाेन्ही मुले झाेपलेली हाेती. गाडीने पेट घेताच प्रसाद जाेशी यांनी तात्काळ गाडीबाहेर पडून पत्नी आणि मुलांना गाडीतून बाहेर काढले

दापोली : भाऊबीजेसाठी पुण्यातून दापोलीला येणाऱ्या भावाच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना साेमवारी मध्यरात्री माैजे दापाेली येथे घडली. या अपघातात वॅगनार कार जळून खाक झाली. सुदैवाने या अपघातात कारमधील चाैघे जण बचावले. मात्र, गाडीतील ८ ताेळे साेने व अन्य साहित्य जळून खाक झाले.

प्रसाद जाेशी (४०, रा. जालगाव, दापाेली) हे पत्नी विज्ञा (३६) आणि दाेन मुलांसह जालगाव येथे भाऊबीजेसाठी येत हाेते. पुण्यातून जालगावकडे येत असताना दापाेली - मंडणगड मार्गावरील माैजे दापाेलीदरम्यान त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या आंब्याच्या झाडावर आदळली. त्याचक्षणी शाॅर्टसर्किट हाेऊन गाडीने पेट घेतला. ही दुर्घटना घडली त्यावेळी त्यांची दाेन्ही मुले झाेपलेली हाेती. गाडीने पेट घेताच प्रसाद जाेशी यांनी तात्काळ गाडीबाहेर पडून पत्नी आणि मुलांना गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी गाडीतील सामान काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा भडका अधिक उडाल्याने त्यांना सामानही काढता आले नाही.

रात्री उशिराने दापाेली नगर पंचायतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, ताेपर्यंत गाडीसह गाडीतील सर्व सामान जळून खाक झाले. यामध्ये आई-वडिलांसाठी घेतलेले नवीन कपडे, फराळ जळून गेले. तर सामानात डब्यात ठेवलेले ८ ताेळे साेने आगीत वितळून गेले. या दुर्घटनेत प्रसाद जाेशी आणि त्यांची पत्नी यांना किरकाेळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात