शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: वालोपेतील डोंगरावर भीषण वणवा, विभागीय वनअधिकारी मध्यरात्री घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 18:10 IST

जैवविविधता नष्ट 

चिपळूण : तालुक्यातील वालोपे पायरवाडी येथील डोंगरावर लागलेल्या वणव्यात जैवविविधता नष्ट झाली आहे. ही घटना साेमवारी रात्री घडली. या वणव्याची माहिती मिळताच विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई यांनी रात्रीच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत आग आटाेक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या वणव्यामुळे चिपळूणमधील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.वालोपे या भागात वणवा लागल्याचे कळताच उद्धवसेनेचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी तत्काळ वन विभागाचे परिक्षेत्रीय वनअधिकारी सरवर खान यांना माहिती दिली. त्यानंतर विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सहकारी आणि युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, युवासेना सचिव अनिकेत शिंदे, उपतालुकाप्रमुख आदित्य शिंदे, आदित्य पेडणेकर, ओंकार नलावडे यांच्या मदतीने आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

कोणीतरी जाणीवपूर्वक हा वणवा लावलेला आहे. या वणव्यामुळे निसर्गाचे व पर्यावरणाचे नुकसान होतेच होते; परंतु, जंगलातील झाडे, प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक हे जळून जातात. तेव्हा स्थानिक ग्रामस्थांनी याविषयी कायम जागरूक राहण्याची गरज आहे. - बाळा कदम, क्षेत्रप्रमुख, उद्धवसेना.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआग