शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Ratnagiri: वालोपेतील डोंगरावर भीषण वणवा, विभागीय वनअधिकारी मध्यरात्री घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 18:10 IST

जैवविविधता नष्ट 

चिपळूण : तालुक्यातील वालोपे पायरवाडी येथील डोंगरावर लागलेल्या वणव्यात जैवविविधता नष्ट झाली आहे. ही घटना साेमवारी रात्री घडली. या वणव्याची माहिती मिळताच विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई यांनी रात्रीच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत आग आटाेक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या वणव्यामुळे चिपळूणमधील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.वालोपे या भागात वणवा लागल्याचे कळताच उद्धवसेनेचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी तत्काळ वन विभागाचे परिक्षेत्रीय वनअधिकारी सरवर खान यांना माहिती दिली. त्यानंतर विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सहकारी आणि युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, युवासेना सचिव अनिकेत शिंदे, उपतालुकाप्रमुख आदित्य शिंदे, आदित्य पेडणेकर, ओंकार नलावडे यांच्या मदतीने आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

कोणीतरी जाणीवपूर्वक हा वणवा लावलेला आहे. या वणव्यामुळे निसर्गाचे व पर्यावरणाचे नुकसान होतेच होते; परंतु, जंगलातील झाडे, प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक हे जळून जातात. तेव्हा स्थानिक ग्रामस्थांनी याविषयी कायम जागरूक राहण्याची गरज आहे. - बाळा कदम, क्षेत्रप्रमुख, उद्धवसेना.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआग