शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

सरकारबाबत नंतर बोलू, आधी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा - आदित्य ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 17:13 IST

सरकार स्थापनेचा विषय सुरूच राहील. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतीलच.

रत्नागिरी - सरकार स्थापनेचा विषय सुरूच राहील. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतीलच. सध्या महत्त्वाचा विषय आहे तो शेतकऱ्यांच्या नुकसानीचा. त्यासाठीच आम्ही शेतकऱ्यांना भेटून माहिती घेत आहोत, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राजापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.क्यार वादळामुळे आलेल्या पावसाने कोकणातील भातशेतीला मोठ्या प्रमाणात दणका दिला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी रविवारी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे रविवारी सकाळी रत्नागिरीत दाखल झाले. त्यांनी प्रथम लांजा तालुक्यातील कुवे येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.लांजा तालुक्यातील पाहणीनंतर ते राजापूर तालुक्यात गेले. तेथे उपळे येथे पाहणी केली. येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी राज्यपालांनाही भेटलो आहोत. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत न देता जास्त भरपाई कशी देता येईल याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाल्याचेही ते म्हणाले. सरकार स्थापनेबाबात ते म्हणाले की, राजकारण सुरूच राहिल. पण आता शिवसेनेने शेतकऱ्यांना भेटण्याला प्राधान्य दिले आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019