शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

वाशिष्ठी नदीत नियमित सर्वेक्षण सुरु, चिपळुणातील पूरपरिस्थितीनंतर पाण्याची खोली मोजण्याचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 15:25 IST

अत्याधुनिक पद्धतीने पाण्याची खोली आणि प्रवाह मोजला जात आहे

चिपळूण : महापुरामुळे चिपळूणच्या झालेल्या हानीनंतर पावसाळ्यात वाशिष्ठी नदीमध्ये वाढणारे पाणी आणि त्या पाण्याचा प्रवाह याची मोजणी केंद्रीय जल आयोगाकडून नियमितपणे केली जात आहे. वाशिष्ठी नदीच्या गांधारेश्वर पुलावरून दरराेज सकाळी सर्वेक्षण केले जात आहे.चिपळुणात २२ जुलै २०२१ मध्ये झालेली अतिवृष्टी आणि वाशिष्ठी व शिव नदीला आलेल्या महापुरात चिपळूणचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. याशिवाय मनुष्यहानीही झाली. कोयना धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने महापुराचा वेढा चिपळूण शहरासह आजूबाजूच्या गावांना बसला, असा आरोप त्यानंतर सातत्याने होऊ लागला. चिपळूण बचाव समिती आणि नागरिकांनी याविरोधात लढा उभारत तब्बल महिनाभर साखळी उपोषणातून केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधले होते.यानंतर वाशिष्ठी नदीतील पूर आणि पुराची कारणे शोधण्यासाठी मोडक समितीची स्थापना करण्यात आली. या मोडक समितीने वर्षभर अभ्यास करून तयार केलेला आपला अहवाल शासनाला दिला. यादरम्यान, पावसाळ्यात दोन वेळा वाशिष्ठी नदीत पाणी सोडून व पाणी न सोडता पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करण्यात आले होते.या वर्षी लांबलेल्या पावसाने जून महिन्याच्या अखेरीपासून चांगलाच जोर धरला आहे. नियमित पावसाळा सुरू झाल्यामुळे केंद्रीय जल आयोग विभागाच्या चिपळूण कार्यालयातर्फे नियमितपणे वाशिष्ठी नदीतील पाणी पातळीवर लक्ष ठेवले जात आहे. वाशिष्ठी नदीच्या गांधारेश्वर पुलावरून सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने पाण्याची खोली आणि प्रवाह मोजला जात आहे. चिपळुणात पडणारा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे येणारा महापूर यावर निरीक्षण करण्यासाठी हे सर्वेक्षण केंद्रीय जल आयोगातर्फे केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfloodपूरriverनदी