शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

धुक्यात हरवला रत्नागिरी जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:40 AM

उत्तरेकडे होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे कोकणपट्ट्यात थंडीची चाहुल लागू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडीमुळे रत्नागिरी धुक्यात हरवल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरीचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने थंडी जाणवू लागली आहे.

ठळक मुद्देधुक्यात हरवला रत्नागिरी जिल्हाकोकणपट्ट्यात थंडीची चाहुल

रत्नागिरी : उत्तरेकडे होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे कोकणपट्ट्यात थंडीची चाहुल लागू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडीमुळे रत्नागिरी धुक्यात हरवल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरीचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने थंडी जाणवू लागली आहे.यावर्षी बदलत्या हवामानाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अवकाळी पावसाने आपला मुक्काम ऑक्टोबर महिन्यापर्यंत ठेवल्याने थंडीदेखील लांबली आहे. त्यामुळे साऱ्यांनाच थंडीची प्रतीक्षा आहे. दिवाळीपासून सुरू होणारी थंडी अद्याप सुरू न झाल्याने साऱ्यांनाच उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

मात्र, शुक्रवारपासून पहाटेच्यावेळी काहीशी थंडी जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात थंडीचे प्रमाण चांगले असल्याने हुडहुडीमुळे शेकोट्या पेटू लागल्या आहेत. नदीकाठचा भाग दाट धुक्याच्या झालरीने व्यापून गेल्याचे चित्र दिसू लागले आहे.आंबा मोहोरासाठी आवश्यक असणारी थंडी शुक्रवारपासून जाणवू लागल्याने आंबा बागायतदार सुखावले आहेत. पुढील काही दिवसात थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रत्नागिरीचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत आले आहे. रविवारी दिवसभर हवेत गारठा जाणवत होता. आठवडाभरात हे प्रमाण अजून खाली येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणRatnagiriरत्नागिरी