शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: राजापूरचे रेल्वे स्थानक चकाचक, प्रवासी मात्र वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 18:13 IST

डिजिटल एलईडी लाईटचे बोर्ड बसवले. मात्र, या बोर्डमधील वीज बंद

राजापूर : कोकण रेल्वे मार्गावरील काही स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये राजापूर स्थानकाचाही समावेश आहे. सुमारे ४ कोटी खर्च करून रेल्वे स्थानकाचे सुशाेभीकरण केले आहे. मात्र, दोन महिन्यांतच या स्थानकाच्या नावाचे बोर्ड खराब झाले आहेत. तसेच, चेहरा मोहरा बदललेल्या स्थानकात अनेक गाड्यांना थांबाच नसल्याने येथील प्रवासी अजूनही वाऱ्यावरच आहेत. ‘स्थानक सुधारले, पण प्रवासी वाऱ्यावर’ अशी अवस्था सध्या झाली आहे.कोकण रेल्वे मार्गावर जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण आणि खेड नंतर महत्त्वाचे स्थानक म्हणजे राजापूर रोड स्थानक आहे. त्याव्यतिरिक्त सौंदळ येथे हॉल्ट स्थानक असून, तेथे केवळ दिवा - सावंतवाडी ही एकमेव पॅसेंजर एक ते दोन मिनिटे थांबते. कोराेनाआधी रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर सुरु होती. या गाडीला साैंदळ थांबा होता. मात्र, काेराेना काळात ही गाडी बंद झाली. ती काही पुन्हा सुरू झालेली नाही.

राजापूर शहरापासून सुमारे पंधरा ते वीस किलाेमीटर अंतरावर राजापूर रोड रेल्वेस्थानक आहे. या स्थानकात मांडवी, कोकणकन्या आणि तुतारी या नियमित एक्स्प्रेससह उधना, नागपूर आणि अलीकडे सुरू झालेली थिविम, अहमदाबाद या गाड्यांसह दिवा - सावंतवाडी ही पॅसेंजर याठिकाणी थांबते. उर्वरित गाड्यांना थांबे नाहीत. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसाेय हाेत आहे. वारंवार मागणी करुनही अन्य गाड्यांना थांबा दिला जात नसल्याने स्थानक चकाचक पण प्रवासी वाऱ्यावर अशीच स्थिती निर्माण झाली आहे.या रेल्वेस्थानकाचे सुशाेभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरणात स्थानकाच्या दर्शनी गेटवर डिजिटल एलईडी लाईटचे बोर्ड बसवले आहेत. मात्र, या बोर्डमधील वीज बंद पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजापूर या अक्षरातीलच वीज खराब झाल्याने या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरrailwayरेल्वेpassengerप्रवासी