शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

पीएम किसान सन्मान निधी: शेतकरी वंचित राहू नये यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम

By मेहरून नाकाडे | Updated: December 19, 2023 18:38 IST

रत्नागिरी : केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी केवायसी करण्यासह आधारसंलग्नीकरण करण्यासाठी कृषी विभागाकडून ...

रत्नागिरी : केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी केवायसी करण्यासह आधारसंलग्नीकरण करण्यासाठी कृषी विभागाकडून विशेष मोहिमेला प्रारंभ झाला आहे. ही माेहिम दि.१५ पर्यंत राबविण्यात येणार आहे. जेणेकरून जानेवारीच्या शेवटच्या पीएम किसान योजनेचा प्रस्तावित १६ वा हप्ता वितरीत करण्याचे शासनाचे नियोजन आहे.पी.एम.किसान योजनेमध्ये जिल्ह्यातील एकूण एक ६५ हजार ३९९ लाभार्थी सहभागी आहेत. यामधील केवायसी प्रलंबित असलेले ७२०३, बॅंक आधारखाते सलग्न नसलेले१९७५७ तसेच भूमि अभिलेख नोंदी प्रलंबित असलेले १०८६४ लाभार्थी प्रलंबित आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पहिल्या टप्प्यात दि.२२ डिसेंबर पर्यंत जिल्ह्यातील पीएम किसान योजनेतील बॅंक आधारद सलग्न नसलेले, ई केवायसी प्रलंबित असलेले, स्वयं नोदणी लाभार्थीची मान्यता प्रलंबित असलेले व वन स्टाॅप पेमंट केलेले लाभार्थी याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात येणार आहे.आधार सिडींगसाठी पोस्ट खाते सामायिक सुविधा केंद्र व बॅंक व्यवस्थान मदतीने तर ई केवायसी करिता जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये नियुक्त केलेले ग्रामस्तरीय व्हिलेज नोडल अधिकारी व सामायिक सुविधा केंद्र यांचेमार्फत कार्यवाही केली जाणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी