लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : संकटाच्या वेळी स्वत:चे घर पाण्यात असताना दुसऱ्यांच्या मदतीला धावलेले चिपळुणातील पोलीस आणि होमगार्डस्च्या मदतीला ... ...
महापुरानंतर २१ दिवसांच्या परिश्रमांनंतर त्याने हॉटेल नव्याने सुरू केले होते. पाच हजार लोकांना पुरतील इतकी भांडी धुवून, स्वच्छ करुन उभे राहण्याची तयारी त्याने केली. पण या स्वच्छतेच्या कामानंतरच तो आजारी पडला. ...
रत्नागिरी : जिल्ह्यातील कोविड स्थितीत सुधारणा झाली असल्याने राज्याप्रमाणेच जिल्ह्यात निर्बंधांमध्ये सवलत देण्यात आली आहे. मात्र तरीही नागरिकांनी कोविडचे ... ...