गेल्या चार-सहा दिवसांपासून रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशचा वावर आढळून आला आहे. सकाळच्या वेळी झुंडीने इथे जेलिफिश पाहायला मिळत असून फिकट पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे हे जेलीफिश आहेत. ...
एका रात्रीत कोसळलेल्या प्रचंड पावसाने चिपळूण, खेड आणि राजापूरला खूप मोठा आर्थिक फटका बसला. त्यातही चिपळूणमध्ये जवळपास ३० तास मुक्काम केलेल्या पुराच्या आठवणी अजूनही थरकाप उडवणाऱ्या आहेत. ...
रासायनिकऐवजी सेंद्रिय शेतीवर या गटाचा विशेष भर आहे. ‘एकीचे बळ मिळते फळ’ याप्रमाणे श्रीमंत बळीराम सेंद्रिय गट सामूहिक परिश्रमातून यशस्वी वाटचाल करीत आहे. ...