लोकशाही दिनामध्ये येणाऱ्या प्रकरणांवर ३० दिवसांच्या आत निर्णय घेणे आवश्यक आहे. त्याबाबत वारंवार सूचना देऊनही अनेक महिने निर्णय न घेणाऱ्या नऊ विभागाच्या अधिकाऱ्यांचे डिसेंबर २०१७चे वेतन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी रोखून ठेवले आहे. ...
कुणाला आयत्यावेळी रक्त हवे असल्यास बिचारा रक्तदाता सामाजिक कार्याच्या भावनेने असेल तेथे, मिळेल त्या वाहनाने रुग्णालयापर्यंत पोहोचतो, त्याच्या धावपळीमागे एकच कारण असते, रक्त हवे असलेल्या माणसाचा जीव स्वत:च्या रक्ताने वाचवणे. ...
रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात १ जानेवारीपासून पर्ससीन मासेमारीला शासकीय आदेशानुसार बंदी आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत बंदी काळातही चोरट्या पध्दतीने पर्ससीन मासेमारी सुरू राहिल्याने पारंपरिक मच्छीमार आधीपासूनच सावध भूमिकेत आहेत. यावर्षी बंदी ...
रत्नागिरीतील आर्ट सर्कलच्या ११व्या कला संगीत महोत्सवाची थिबा पॅलेस येथे पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. दिनांक २६ ते २८ जानेवारी या कालावधीत रंगणाऱ्या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंत कलाकारांना ऐकण्याची आणि पाहण्याची ...
देवरुख-संगमेश्वर राज्य मार्गावर एसटी बस व झायलो कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत झाला आहे. मृत महिलेचे नाव रजनी रमेश करोगल (63) असे आहे. ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता अॅप डाऊनलोड करणे, त्यावर तक्रारी नोंदविणे आणि नगर परिषदांच्या कामाबाबत स्माईलीद्वारे अभिप्राय देणे यावर नगर परिषदांचे गुणांकन अवलंबून राहणार आहे. यासाठी आता ३१ डिसेंबर २०१७ची डेडलाईन ठेवण्यात आली असून, यात नागर ...
मंडणगड नगरपंचायतीत शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन केले होते. मात्र, या सभेला प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी हजेरी न लावल्याने नाराज नगरसेवकांनी नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी कार्यालयालाच टाळे ठोकले. सर्व नगरसेवकांनी जिल्हा व महसूल प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्य ...
रत्नागिरी जिल्ह्यात १०३ नव्या तलाठी सजांची निर्मिती होणार असून, त्यासाठीची मंजुरीबाबतची प्रक्रिया प्रशासन स्तरावर पूर्ण झाली आहे. तलाठी पदभरती करण्याची प्रक्रिया २०१८ - १९ या वर्षापासून तीन टप्प्यात शासन स्तरावर सुरू होणार आहे. पुढच्या वर्षी जिल्ह्या ...
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्काच्या रत्नागिरी विभागाने महामार्गावर ठिकठिकाणी गस्ती पथक तैनात केली आहेत. ३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होण्याच्या शक्यतेने सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. फरशी तिठा (ता. चिपळ ...
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार व आजूबाजूच्या गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या केंद्र सरकारच्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी रिफायनरी विरोधी शेतकरी-मच्छीमार समितीच्यावतीने गुरुवारी एकदिवसीय राजापूर बंदची हाक देण्यात आली ह ...