मुंबई - गोवा महामार्गावर गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या अपघातांपेक्षा गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या कमी असली तरी १००पेक्षा अधिक प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. दीड हजारपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आह ...
रत्नागिरी - माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करून त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक ... ...
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे येथील ज्येष्ठ नेते जनुभाऊ तथा जनार्दन नारायण काळे यांचे वयाच्या ८९व्या वर्षी वृध्दत्वाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येथील मिरकरवाडा स्मशानभूमीत रात्री ९ वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी समाजातील मान्यवर उ ...
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या अपघातांपेक्षा गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या कमी असली तरी १००पेक्षा अधिक प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. दीड हजारपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यातील अनेकांना कायमचे अपं ...
गुहागर शहरामध्ये शिवसेनेचे फार मोठे अस्तित्व नाही. तरीही नगरपंचायत निवडणुकीमध्ये ही मते निर्णायक ठरणार आहेत. शिवसेनेने वॉर्ड १ व वॉर्ड ६ मधील उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र न दिल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे उर्वरीत उमेदवारांमध ...
लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीमध्ये गेले महिनाभर वीज व पाणी पुरवठ्यामध्ये अनियमितता आहे. गेले ३६ तास लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वालोपे येथील पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे ...
एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात १६१.५ किलोमीटरपर्यंत भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. ही वाहिनी टाकण्यासाठीचे खोदकाम करण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत आहे. तसेच खोदाईसाठी कमीत कमी दर लावण्यात यावा, अशी मागण ...