लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
रत्नागिरीतील जिल्हा नगर वाचनालय होणार ग्रंथसंपदेने लक्षाधीश - Marathi News | Ratnagiri District Library Library | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील जिल्हा नगर वाचनालय होणार ग्रंथसंपदेने लक्षाधीश

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने येत्या शंभर दिवसात आपली ग्रंथसंपदा एक लाख करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. वाचनालयाकडे सध्या ९४ हजार ग्रंथसंपदा आहे. या ग्रंथ संपदेमध्ये भर घालून ती एक लाख करण्याचा संकल्प करून तो शंभर दिवसात पूर्ण करण्याचा मनोदय नगर वा ...

पंचायत राज समितीचे रिकाम्या हंड्यांनी स्वागत - Marathi News | Welcome to the empty wings of Panchayat Raj Samiti | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पंचायत राज समितीचे रिकाम्या हंड्यांनी स्वागत

चिपळूण : येथील पंचायत समितीच्या आवारात ओवळी, कळकवणे व वालोटी येथील प्रादेशिक नळपाणी योजना बंद असल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी शुक्रवारी उपोषण केले. पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर पंचायत राज समितीचे आगमन होताच उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांनी रिकामे ...

रत्नागिरीतील मत्स्य विद्यालय स्थलांतरीत करण्याचा घाट - Marathi News | Ghat to transfer a fishing school in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मत्स्य विद्यालय स्थलांतरीत करण्याचा घाट

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य विज्ञान महाविद्यालय, शिरगाव हे नागपूर येथे स्थलांतरीत करण्याचा घाट सरकारने घातल्याचे समजताच, हे मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत होऊ देणार नसल्याचे आम ...

रत्नागिरी : सर्वाधिक साठा असूनही पाणीटंचाई तीव्र - Marathi News | Ratnagiri: Despite high reservoir, water shortage is severe | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : सर्वाधिक साठा असूनही पाणीटंचाई तीव्र

उन्हाळी हंगामात राज्यातील अन्य विभागांपेक्षा सर्वाधिक पाणीसाठा असलेला विभाग अशी कोकणची ओळख यावर्षीही कायम आहे. याच कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा असूनही जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या सध्या गंभीर आहे. ...

नाणार बचाव समितीच्या पत्रकार परिषदेत ‘राडा’ - Marathi News | Nada Rescue Committee's press conference 'Rada' | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नाणार बचाव समितीच्या पत्रकार परिषदेत ‘राडा’

मुंबई : कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोेधात सुरू असलेले आंदोलन अधिक चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रकल्पाला विरोध केला असताना, या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवार ...

नाणार प्रकल्प विदर्भात नेल्यास पावसाळी अधिवेशन नागपुरात- उद्धव ठाकरे - Marathi News | shivsena chief uddhav thackeray on nanar refinery project and cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाणार प्रकल्प विदर्भात नेल्यास पावसाळी अधिवेशन नागपुरात- उद्धव ठाकरे

विदर्भाच्या विकासासाठी प्रकल्पाची गरज असल्याचं उद्धव यांनी म्हटलं ...

रत्नागिरी जिल्ह्यात ११३ रास्तदर धान्य दुकाने बंद - Marathi News | Close to 113 storey grain shops in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात ११३ रास्तदर धान्य दुकाने बंद

प्रत्येक महसुली गावाला सरकारमान्य एक रास्तदर धान्य दुकान असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बंद १११ दुकानांसाठी जाहीरनामे काढण्यात आले होते. नव्या दुकानांसाठी शासनाकडून अनेक लाभदायी निर्णय घेण्यात आले असून, ५ किलोचा सिलिंडर, दुग्धजन्य पदार्थ ...

रत्नागिरी : प्रकल्पग्रस्तांची रेल्वे स्थानकावर निदर्शने, जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Ratnagiri: Protesting protesters at railway station, strongly condemnation of project affected | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : प्रकल्पग्रस्तांची रेल्वे स्थानकावर निदर्शने, जोरदार घोषणाबाजी

प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीत प्राधान्य द्यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी रत्नागिरी रेल्वे स्थानकासमोर जोरदार निदर्शने केली. ...

Nanar Refinery Project Issue एन्रॉन ते नाणार व्हाया जैतापूर...कोकणाला विकासच नको? - Marathi News | Enron to Nanar Via Jaitapur...Why Kokan doesn't want such Development? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Nanar Refinery Project Issue एन्रॉन ते नाणार व्हाया जैतापूर...कोकणाला विकासच नको?

कोकणात कोणताही विकास प्रकल्प येणार म्हटलं की विरोध होतोच होतो, असं का? कोकणाला विकासच नकोय का? त्यामुळेच कोकण मागासलेला राहिलाय का? एक नाही अनेक प्रश्न. मात्र खरंच आहे का तसं? ...