जुन्या इमारतींमुळे झाकोळलेला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आता मोकळा होणार आहे. या परिसरातील दहा जुन्या इमारतींचे निर्लेखन करण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरूवात झाली असून, सुरूवात पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या निर्लेखनाने झाली आहे. मात्र, या जुन्या ...
जलयुक्त शिवार योजनेच्या तिसरा टप्प्यासाठी अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला असला तरी बंधारे बांधकामासाठीचे निकष कोकणासाठी अयोग्य असल्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील बंधाऱ्यांच्या कामाला ब्रेक मिळाला आहे. त्याबाबत ओरड होऊनही अजून त्याबाबत कोणताही बदल झालेला ना ...
सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. गाय कामधेनू आहे, तिला मातेचे स्थान दिले आहे, त्यामुळे तिची हत्या करू नये, यासाठी हा कायदा केला गेला. त्याचे स्वागतही झाले. कधीकाळी कत्तलखात्याकडे जाणा-या गायींना आता गोशाळेचा मार्ग दाखवला जात आहे. ...
बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे शिमगोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. जाकीमिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा व सडामिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा यांच्या पालख्या श्री भैरी मंदि ...
कोकणातील शिमगोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रथा, परंपरा जपत शिमगोत्सव साजरा केला जातो. शहरातील गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव शेरणे शोधण्याच्या कार्यक्रमामुळे प्रसिध्द आहे. गुरुवारी शेरणेचा क ...
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील गाणेखडपोली एमआयडीसीमधील कृष्णा केमिकल्स कंपनीला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग आटोक्यात आणण्याचे काम ... ...
रत्नागिरी-नागपूर महामार्ग चौपदरीकरणात रत्नागिरीतील साळवी स्टॉप ते हातखंबा तिठ्यापर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी ३० मीटर की ४५ मीटर जागा घेतली जाणार याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ...
एलईडी लाईटद्वारे केल्या जाणाऱ्या मच्छीमारीला आळा घालण्यासाठी व ही मासेमारी पूर्ण बंद करण्यासाठी तटरक्षक दल व प्रशासनाला व्यापक अधिकार दिले जाणार आहेत. याबाबतचे स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी नवी दिल्ली येथे मच्छीमार प्रतिनिधी, तटरक्षक ...