रत्नागिरी जिल्हा धनगर समाज संस्था शाखा, राजापूरचे युवक तालुका संघटक व सध्या पुणे येथे नोकरी करत असूनही गावाशी सतत संपर्कात असलेल्या वैभव कोकरे या तरूणाने आपल्या लग्नामध्ये लग्नमंडपात दातृत्त्वाचा आदर्श पायंडा घातला. ...
झाड तोडत असताना फांदी अंगावर पडेल, या भीतीने पळणारा जोरात जमिनीवर आदळला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
कोकणातील मोठा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची दारे बंद झाली आहेत. कारण तीन महिने अगोदर आरक्षणाची सुविधा असल्याने अनेकांनी आरक्षण आधीच करून ठेवल्याने आयत्यावेळी किंवा यावर्षीे कधीही गणेशोत्सवात कोकणात येण्याचा बेत आखला तर तो तडीस जाणे मुश्किल ...
खेड तालुक्यातील लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या नसबंदी शस्त्रक्रिया कार्यक्रमात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यात २९ गावातील ५६ वाड्यांमधील ७४०२ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून, त्यांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे. त्यांना ९ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण झाले आहेत. ...
माडग्याळ (ता. जत, जि. सांगली) या खेड्यातील कैकाडी समाजातील प्रकाश माने स्वत:ची सर्कस चालवून आपल्यासोबतच कुटुंब आणि १०० कलाकारांची कशीबशी गुजराण करीत आहेत. माने यांची चौथी पिढीही यात कार्यरत आहे. ...
उष्म्याने हैराण झालेल्या ग्राहकांना एप्रिल महिन्यापासून सलग दोन महिने महावितरण कंपनीने जोरदार ‘शॉक’ दिला आहे. भरमसाठ विजबिलांनी ग्राहक वैतागला असून, त्रस्त ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले आहे. त्यातील काही वीजमीटर ब ...
ते राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेतच, शिवाय नुकतेच त्यांनी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदही स्वीकारले आहे. एका आॅर्गनच्या (हार्मोनियम) वर्कशॉपला त्यांनी भेट दिली आणि चक्क नांदी ऐकवण्याची फर्माईश केली. सादर झालेले नमन नटवरा... मनापासून ऐकून त ...