चिपळूण : भारतीय सैन्यदलात अरुणाचल प्रदेशातील रोर्इंग जिल्ह्यात चीनच्या सीमेवर सेवा बजावत असताना तालुक्यातील ताह्मणमळा गवळवाडी येथील जवान जयेंद्र राजाराम तांबडे (वय ३४) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अरुणाचल प्रदेशातील उंच अशा ठिकाणी प्राणवायू कमी पड ...
गणपतीपुळे येथील समुद्रात सोमवारी साताऱ्यातील पर्यटकांची महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी अडकली. या गाडीला स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने पाण्याबाहेर काढण्यात यश आले. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे सापडलेल्या आज्जीला माहेर संस्थेमुळे तिचे घर १५ दिवसांत सापडले. आज्जीला सुखरूप पाहून तिच्या परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला. ...
लोकमतचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवारातर्फे दि. २ जुलै रोजी जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. लोकमत परिवारातील सदस्यांसमवेत नागरिकांनीही शिबिर ...
महाराष्ट्रात जिथे जिथे निवडणुका होतील तिथे तिथे जाऊन भाजपविरोधात प्रचार करून विरोधी उमेदवाराला सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहिती कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली. त्यासाठी महाराष्ट्रभर संपर्क अभियान राबवण्यात येणार ...
शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला कुळांना १०० टक्के मिळालाच पाहिजे. नाही तर चौपदरीकरणाच्या कामाची एक वीटही लावू देणार नाही. आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व विविध मागण्यांसाठी चिपळुणात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ...
सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा समाज मंदिर परिसरात राहणाऱ्या मोनिका अशोक कांबळे (२६) या युवतीने रविवारी दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरात कोणीच नसल्याची संधी साधत तिने हा प्रकार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...
मुंबई गोवा महामार्गावर दाभिळ नाका इथं मालवाहू टँकर आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ...
भविष्यात जमीन खचण्याचे प्रकार घडून निर्माण होणार धोका टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी या जागेचा सर्व्हे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिल्या आहेत. जमीन खचलेल्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पीचिंग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी ग् ...
येत्या १ जुलैपासून राज्यात सर्वत्र राबविण्यात येणाऱ्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमात रत्नागिरी जिल्हा सहभागी झाला आहे. जिल्ह्याला २० लाख ५४ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...