लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील तिडेतील कलिंगड शेती संकटात, शेतकरी चांगलेच अडचणीत - Marathi News | Ratnagiri: In the Kalingad farming crisis in the Thing of Mandangad taluka, the farmers face great difficulty | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील तिडेतील कलिंगड शेती संकटात, शेतकरी चांगलेच अडचणीत

तिडे-आदिवासीवाडी येथे आदिवासी समाजातील बांधवांकडून केली जाणारी कलिगंडाच्या पिकांची समूहशेती यंदाच्या हंगामात विविध कारणांनी अडचणीत आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तिडे आदिवासीवाडी येथील आदिवासी समाजातील ४२ कुटुंबे भारजा नदीतील पाण्याचा वापर करुन कलिगं ...

कोकण रेल्वे मार्गाची तपासणी, पावसाळी सुरक्षितता, मार्गावरील बोगदे, पूल, कटिंग्ज यांची पाहणी - Marathi News | Inspection of Konkan Railway route, rainy security, road tunnels, bridges, cuttings | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गाची तपासणी, पावसाळी सुरक्षितता, मार्गावरील बोगदे, पूल, कटिंग्ज यांची पाहणी

येत्या पावसाळ्यात कोकण रेल्वेची वाहतूक अधिक सुरक्षित व्हावी. वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या उपस्थितीत रेल्वे सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोकण रेल्वे मार्गाची सीआरएस वाहनामार्फत प्रत्यक ...

रत्नागिरी : वाटूळ घाटात चालत्या गाडीने घेतला पेट, जीवित हानी नाही - Marathi News | Ratnagiri: A stomach carrying a moving vehicle in a hazardous garb, is not a living harm | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : वाटूळ घाटात चालत्या गाडीने घेतला पेट, जीवित हानी नाही

मुंबई - गोवा महामार्गावरील वाटूळ येथील घाटामध्ये मारुती व्हगनॉर (एमएच १२ एच २० - ५३२५) या गाडीने अचानक पेट घेतला. सुदैवाने गाडीतील चालकाने गाडीबाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. ...

रत्नागिरी : पत्नीच्या अवयवदानातून स्मृती राहणार चिरंतन, शिल्पा रेडीज यांच्या मृत्यूनंतर पतीचा उपक्रम - Marathi News | Ratnagiri: After the death of Shilpa Reddy's daughter, the memorial will be remembered by the organism of her husband | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : पत्नीच्या अवयवदानातून स्मृती राहणार चिरंतन, शिल्पा रेडीज यांच्या मृत्यूनंतर पतीचा उपक्रम

आपली जवळची व्यक्ती कायमस्वरूपी निघून जाण्याचे दु:ख कधीच मागे सारता येत नाही. पण प्रत्यक्ष पत्नीच्या निधनानंतरही दु:ख बाजुला सारून तिचे अवयव दान केले तर इतर व्यक्तिंचे जीवन प्रकाशमय होईल, अवयवाच्या माध्यमातून पत्नीचेही अस्तित्व राहील, अशा भावनिक हेतून ...

रत्नागिरी : शिवसेनाच अव्वलस्थानी; राष्ट्रवादीची पीछेहाट, भाजपची ताकद आणि लोकप्रतिनिधी वाढले - Marathi News | Ratnagiri: Shiv Sena is the top; NCP's backlash, BJP's strength and people's representatives increased | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : शिवसेनाच अव्वलस्थानी; राष्ट्रवादीची पीछेहाट, भाजपची ताकद आणि लोकप्रतिनिधी वाढले

देवरूख आणि गुहागर नगर पंचायत निवडणुकीनंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या चर्चेला वेग आला आहे. शिवसेना आता शहरी भागातही विस्तारली असून, जिल्ह्यात आजच्या घडीला शिवसेनाच अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ...

राजन साळवी यांच्यासह ३० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 30 people including Rajan Salvi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजन साळवी यांच्यासह ३० जणांवर गुन्हा दाखल

मनाई आदेशाचा भंग करत जमाव जमवल्याबद्दल राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांच्यावर गुरुवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ...

रत्नागिरी : सुकोंडी धरणाचे पाणी उद्योगपतींना देण्यास विरोध, पंचक्रोशीतील लोकांमधून प्रचंड संताप - Marathi News | Ratnagiri: Opponents of Sukandi dam water to the industrialists, great anger against the Panchkrishi people | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : सुकोंडी धरणाचे पाणी उद्योगपतींना देण्यास विरोध, पंचक्रोशीतील लोकांमधून प्रचंड संताप

सुकोंडी - वाघिवणे - बोरथळ पंचक्रोशीतील धरणाचे पाणी हर्णै - अडखळ बायपास येथील बिल्डरांना द्यावे, असा शासन आदेश झाला आहे. मुळातच या धरणाला गेली अनेक वर्षे गळती असून, या धरणाच्या आजूबाजुच्या गावांची तहान या धरणावर न भागवता हे पाणी बिल्डरला देण्याचा शासन ...

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प लादल्याचा राजापूरच्या आमसभेत निषेध - Marathi News | Ratnagiri: Prohibition of refinery project in Rajapur Sabha | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प लादल्याचा राजापूरच्या आमसभेत निषेध

विविध विषयांवर सखोल चर्चा करत राजापूरची आमसभा गुरुवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जनतेचा प्रखर विरोध असतानाही शासनाने नाणार येथे रिफायनरी प्रकल्प लादल्याचा जोरदार निषेध या आमसभेत करण्यात आला. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांना फळपीक विमा - Marathi News | Fruit Pepper Insurance for 14,000 farmers in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांना फळपीक विमा

हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत २०१७ - १८साठी जिल्ह्यातील १४ हजार २७८ शेतकऱ्यांनी एकूण १३ हजार ६७३.११ हेक्टर क्षेत्राचा विमा घेतला आहे. त्यासाठी ७ कोटी ५८ लाख ६२ हजार ८८४ रूपये शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला असून, जिल्ह्यासाठी एकूण १ ...