विकासाचा दृष्टीकोन नजरेपुढे ठेवून नाणार परिसरातील जनतेने तेथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन पानिपत (हरयाणा) रिफायनरी प्रकल्प परिसरातील आजी - माजी सरपंचानी याठिकाणी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या नाणारमधील शेतकरी ...
रत्नागिरी : अल्पसंख्याक शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत रत्नागिरी नगर परिषदेच्या शहरातील ४ उर्दू शाळांना प्रत्येकी १० लाख ... ...
सागरी मासेमारीवरील नैसर्गिक संकटांची मालिका सुरूच आहे. गोवा बंदीचे परिणाम सोसत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील सागरी मासेमारी ठप्प झाली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेथाई चक्रीवादळामुळेही साग ...
फक्त फोटो अन् ढोबळ उत्तरे नकोत, चौपदरीकरण कामाचे रोजचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा व ते स्वतंत्र संकेतस्थळावर अपलोड करुन जनतेसाठी खुले करा, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. ओवेस पेचकर यांच्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने ...
रत्नागिरी जिल्ह्याचा विकासच खुंटला आहे, विकासाचे वाटोळे झाले आहे. मात्र, पालकमंत्री व अन्य पदाधिकाऱ्यांना याचे कोणतेही देणेघेणे नाही. त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही, असा घणाघाती टोला स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे पत्रका ...
रत्नागिरी जिल्ह्याची ओळख प्रामुख्याने पर्यटनासाठी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करून घेऊ लागले आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. कोकणात सर्व प्रकारचे पर्यटक आकर्षित व्हावेत, या ...
भरणे येथील श्री संत सेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेची भरणे येथील शाखा फोडून तीन लाख ७४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना सोमवारी उघडकीला आली. ...
सहाव्या वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारसीनुसार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना १४ हजार ९६९ दरमहा वेतनाचा अहवाल मंजूर होत नाही, तोपर्यंत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत कामबंद आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य कोतवाल संघ ...
संविधानाच्या मूळ ढाचाला कोणीही हात लावू शकत नाही. तसा प्रयत्न करणाऱ्यांचा रिपब्लिकन कार्यकर्ता पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रिपाइंचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी दिला. ...
राज्यातील शिक्षण विभागमधील अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देण्याबाबत राज्य शासनाच्या सहसचिवांनी एक परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार रत्नागिरी, हिंगोली, बुलढाणा, उस्मानाबाद, लातूर, वर्धा व गडचिरोली या सात जिल्ह्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक ...