पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण प्रकल्पाच्या आपत्कालीन सेवाद्वाराच्या दुरूस्ती कामासाठी धरण रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामाला लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे. धरणालगतच्या गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रा ...
आरामदायी व आलिशान प्रवासाच्या शिवशाहीनंतर रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात अॅल्युमिनियम बांधणीऐवजी माईल्ड स्टील पोलादी बांधणीच्या लालपरी दाखल झाल्या आहेत. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील तीस विभागात एकूण १३०० नवीन लालपरी दाखल होणार आहेत. त्यापैकी रत्नागि ...
रत्नागिरी जिल्ह्यासह संपुर्ण देशात २७ नोव्हेंबरपासून गोवर रूबेला लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती व एकाग्रतेवर आघात करणाऱ्या या प्रतिबंधक लसीचा लाभ जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ३ लाख ७ हजार बालकांना मिळवून देण्याचे ...
चिपळूण शहरातील गुहागर बायपास रोडजवळ पागमळा येथील शेतात असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ चिपळूण नगर परिषदेचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास गोपाळ सावंत (६०) यांचा अज्ञाताने हत्याराने डोक्यात वार करुन हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ...
परीक्षेपूर्वी पाठांतर करून पेपर लिहिण्याच्या पध्दतीमध्ये आता बदल करण्यात आला असून, यावर्षी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका दिली जाणार आहे. सध्या कृतिपत्रिका सोडविण्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला जात आहे. या कृतिपत्रिकेमध्ये अभ्यासक्रमातील संकल् ...
स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय इतिहासात जिल्ह्यात प्रथमच पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी धनगर समाजातील तुकाराम येडगे यांना जिल्हा नियोजन समितीवर घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात एक नवा पायंडा घालून दिला. ...
पुढील गाडीला ओव्हरटेक करुन जाणाऱ्या शेरोले कारची एसटीला समोरून जोरदार धडक बसली. यावेळी एसटी चालकाने कारला वाचविण्यासाठी गाडी उजव्या बाजूला घेतली. मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी आयटेन गाडीला धडक देत समोरील साईमंगल कार्यालयात घुसली. एसट ...
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी जागाच नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन आमदार राजन साळवी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत् ...