लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची फेरी; कार्यालयांना घेरी - Marathi News | Ratnagiri District Officials; Surround the offices | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची फेरी; कार्यालयांना घेरी

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महिनाभरापूर्वी कार्यभार हातात घेताच मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील शासकीय कार्यालये, रूग्णालये तसेच काही वास्तूंना भेटी देण्याचा धडाका लावला आहे. ...

कोकणासाठी २ हजार घरांची लॉटरी, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांची माहिती - Marathi News | 2 thousand houses lottery for Koka, MHADA president Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणासाठी २ हजार घरांची लॉटरी, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांची माहिती

कोकणातील जनतेसाठी म्हाडाकडून २ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, आॅनलाईन अर्ज भरुन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केले. ...

रत्नागिरी : देखाव्यातून देशी गाय बचावचा संदेश, पराग जंगम यांची धडपड - Marathi News | Outdoor cow rescue message from the scene, Parag jamam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : देखाव्यातून देशी गाय बचावचा संदेश, पराग जंगम यांची धडपड

संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव येथील पराग जंगम याने गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरी देशी गायींचे महत्त्व सांगणारा देखावा साकारला आहे. ...

रत्नागिरी : गणेशविसर्जन मिरवणुकीत मूषक सारथी देखाव्याने जिंकले - Marathi News | Ratnagiri: A moonshine charioteer wins the Ganeshwisharan procession | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : गणेशविसर्जन मिरवणुकीत मूषक सारथी देखाव्याने जिंकले

रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावातील मारूती ढेपसे हे दिव्यांग असून, दोन्ही पायांनी अपंग आहेत. मात्र, कोणतीही दुचाकी दुरूस्त करण्यात ते निष्णात आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत यावर्षी वेगळं काही करण्याचा ध्यास ढेपसे यांनी घेतला होता. स्वत: मूषक वेश परिधान ...

रत्नागिरी : प्रामाणिक रिक्षाचालकाने दागिने केले परत, सोशल मीडियावरून मिळाली माहिती - Marathi News | Ratnagiri: Authentic autorickshaw driver returned jewelry, received from social media | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : प्रामाणिक रिक्षाचालकाने दागिने केले परत, सोशल मीडियावरून मिळाली माहिती

दवाखान्यातून घरी परतताना रिक्षातून उतरणाऱ्या रमेश लक्ष्मण साळवी यांच्या पत्नीच्या हातातील पिशवी रस्त्यावर पडली. दागिने आणि रोख रक्कम असलेली ही पिशवी रिक्षा चालकाला मिळाली. त्याने ती रत्नागिरीतीलच व्यापाऱ्यांकडे दिली. त्यानंतर सोशल मीडियावरून याची माह ...

तब्बल तीन महिन्यांनी रत्नागिरीची डाळ शिजली - Marathi News | Ratnagiri dal was cooked after three months | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तब्बल तीन महिन्यांनी रत्नागिरीची डाळ शिजली

तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि गणेशोत्सव संपल्यानंतर राज्य सरकारने रेशन दुकानावर तूरडाळ उपलब्ध करून दिली आहे. ३५ रूपयात तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा झाल्यानंतर चार महिन्यांनी प्रत्येक रेशन काडार्साठी एक किलो याप्रमाणे तूरडाळ जिल्ह्यात ...

रत्नागिरी :गणेशोत्सवातही रिफायनरी विरोधाचा नारा - Marathi News | Ratnagiri: Refinery refrain slogans in Ganeshotsav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :गणेशोत्सवातही रिफायनरी विरोधाचा नारा

नाणार प्रकल्पाला जोरदार विरोध होत असतानाच आता साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणामध्ये त्याचे दर्शन घडू लागले लागले आहे. यापूर्वी होळी, गुढी पाडवा, आषाढी एकादशी, दहीकाला या उत्सवांनंतर आता पार पडत असलेल्या गणपती उत्सवादरम्यान रिफायनरीविरोधात ठिकठिकाणी देखा ...

रत्नागिरी :  पॉस मशीनने धान्य वितरण न केल्यास कारवाई, पुरवठा मंत्रालयाकडून आदेश - Marathi News | Ratnagiri: Action by the POS machine, if not distributed grain, order by the ministry of supply | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :  पॉस मशीनने धान्य वितरण न केल्यास कारवाई, पुरवठा मंत्रालयाकडून आदेश

ज्या दुकानांमध्ये धान्य वितरण व्यवस्थित केले जात नाही, तसेच पॉस मशीनचा वापर न करता धान्य वितरण केले जाते, अशा दुकानांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश शासनाच्या पुरवठा मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. ...

रत्नागिरी : गाड्या दोन तास उशिराने सुटल्याने प्रवासी नाराज - Marathi News | Ratnagiri: Passengers get angry after the departure of the trains for two hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : गाड्या दोन तास उशिराने सुटल्याने प्रवासी नाराज

पाच दिवसांचे गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर गावी आलेल्या मुंबई, पुणे महानगरातील चाकरमान्यांनी परतीची वाट धरली आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसना प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र मंडणगडात दिसत असले तरी मुबलक गाड्या व चालक - वाहक असले तरी गाड् ...