लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

रत्नागिरी जिल्ह्यात कमी पटसंख्येच्या ६५० शाळा बंद होणार? - Marathi News | In Ratnagiri district, 650 schools of lesser population will be closed? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात कमी पटसंख्येच्या ६५० शाळा बंद होणार?

रत्नागिरी : कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील सुमारे ६५० प्राथमिक शाळा चालू शैक्षणिक वर्षामध्ये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये सप्टेंबर अखेर पटसंख्या निश्चितीनंतर य ...

असुर्डे :  सत्तेची मस्ती आलेल्या सरकारला आंबेडकरी जनता माफ करणार नाही  - जयदेव गायकवाड - Marathi News | Asurde: Ambedkar Janam will not forgive the government who is in power. Jaydev Gaikwad: | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :असुर्डे :  सत्तेची मस्ती आलेल्या सरकारला आंबेडकरी जनता माफ करणार नाही  - जयदेव गायकवाड

अच्छे दिन च्या नावाखाली जनतेची फसवणूक करुन देश पर्यायाने राज्य देशोधडीला लावणाऱ्या व सत्तेची मस्ती आलेल्या राज्य आणि केंद्र शासनाला आंबेडकरी जनता माफ करणार नाही, ...

लांजा : वीज पडून, वाहिनी तुटून तीन जनावरे ठार, गुराखी जखमी  - Marathi News | Lanja: Three people were killed, the cowboy was injured when the electricity fell, the channel collapsed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लांजा : वीज पडून, वाहिनी तुटून तीन जनावरे ठार, गुराखी जखमी 

गेली दोन दिवस विजांचा कडकडाट सह आणि ढगांचा गडगडाटीसह कोसळणार्या परतीच्या पावसाने लांजा तालुक्याला चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातीँल माचाळ या  ठिकाणी पडलेल्या विजेने तिन जनावरे जागीच ...

सेंद्रिय जिल्ह्यासाठी रत्नागिरी शेतकऱ्यांचेच प्रयत्न- रासायनिक खतांच्या शेतमालाला नापसंती - Marathi News | Ratnagiri farmers try farming for chemical fertilizers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सेंद्रिय जिल्ह्यासाठी रत्नागिरी शेतकऱ्यांचेच प्रयत्न- रासायनिक खतांच्या शेतमालाला नापसंती

पिक उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा केला जाणारा अति वापर यामुळे उत्पादकतेबरोबर, दर्जावरही परिणाम होवू लागला आहे. परिणामी परदेशी तसेच मोठ्या बाजारपेठेत रासायनिक खते वापरलेल्या ...

काल सेनेत, आज राष्ट्रवादीत प्रवेश - धामापूर सरपंचांचा पराक्रम - Marathi News | Yesterday in the Seneet, today's entry into the NCP - Dhamapur sarpanch's feat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :काल सेनेत, आज राष्ट्रवादीत प्रवेश - धामापूर सरपंचांचा पराक्रम

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागताच सत्तेच्या दाव्याचे खेळ सुरु झाले आहेत. बुधवारी धामापूर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. ...

रत्नागिरी : करंजा ते आरोंदा : २५०० कोटींचा प्रस्ताव केंद्राला सादर ,सागरी महामार्गाचे दुपदरीकरण - Marathi News | Ratnagiri: Karanjha from Ronda: A proposal worth Rs. 2500 crores submitted to the center, duplication of the highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : करंजा ते आरोंदा : २५०० कोटींचा प्रस्ताव केंद्राला सादर ,सागरी महामार्गाचे दुपदरीकरण

करंजा ते आरोंदा या ५५० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्ग दुपदरीकरणासाठी राज्य शासनाकडून २५०० कोटींचा प्रकल्प आराखडा  (डीपीआर) केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात म्हाडा देणार २५००पेक्षा अधिक घरे : उदय सामंत - Marathi News | Ratnagiri: More than 2500 homes in Ratnagiri district will be given: Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात म्हाडा देणार २५००पेक्षा अधिक घरे : उदय सामंत

कोकण म्हाडाकडून जिल्ह्याच्या विविध भागात असलेल्या जागांमध्ये अडीच हजारपेक्षा अधिक घरे उभारून त्याची सोडत (लॉटरी) काढली जाणार आहे. यामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील व म्हाडाच्या योजनेतील घरांचा समावेश राहणार असल्याची माहिती ...

रत्नागिरी : १६६पैकी ५० शिक्षकांचे समायोजन होणार - Marathi News | Ratnagiri: The adjustment of 50 teachers of 166 will be done | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : १६६पैकी ५० शिक्षकांचे समायोजन होणार

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये जिल्ह्यातील १६६ शिक्षक  अतिरिक्त ठरले आहेत़  मात्र, लवकरच केवळ ५० शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.  ...

रत्नागिरी: स्मार्ट ग्राममध्ये पाचल प्रथम, ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार - Marathi News | Ratnagiri: In the smart village, the first of the pandals will get a reward of Rs 40 lakhs | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: स्मार्ट ग्राममध्ये पाचल प्रथम, ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार

सन २०१७-१८चे स्मार्ट ग्राम योजनेचे पुरस्कार जाहीर झाले असून, प्रथम क्रमांक राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने पटकावला आहे. पाचल ग्रामपंचायतीला ४० लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे. ...