गुहागर : शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करताना विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी ९ ... ...
गोवळकोट - पेठमाप आणि मजरेकाशी या गावांचे जागृत देवस्थान व ग्रामदैवत श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या प्रसिध्द शिमगोत्सवाला ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने प्रारंभ झाला. या देवस्थानच्या दोन्ही पालख्यांचे रात्री उशिरा पेठमापकडे प्रस ...
दहावी, बारावीच्या परीक्षा येत्या २२ मार्चला संपणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा ओढा आता कोकणातील त्यांच्या गावाकडे आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामाकरिता मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या सहाय्याने ५२ जादा रेल्वे फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या गा ...
मराठा आरक्षणाला गेल्या 5 वर्षात योग्य न्याय मिळाला नाही, नारायण राणे समितीने जो अहवाल बनवला तो अभ्यासपूर्ण होता, सखोल अभ्यास करुन राणे समितीने तो अहवाल बनवला होता. मात्र राणेंना श्रेय मिळू नये म्हणून घाणेरडे राजकारण केले गेले ...
आगामी विधानसभा निवडणुकीत जो राजकीय पक्ष या संघटनेच्या उमेदवाराला पाठींबा देईल, त्यालाच लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करु अशी रोखठोक भूमिका कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी जाहीर केली ...
राजापूर तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलीस स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ...
पोलीस वेश परिधान करून व राजापूर पोलीस स्थानकात पोलीस हेडकाँस्टेबल असल्याचे सांगून शहरातील एका सुवर्णपेढीवर वस्तू खरेदी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तोतया पोलीसाला राजापूरातील जागरूक व्यापारी व नागरिकांनी पकडून पोलीसा ...
मुंबई - गोवा महामार्गावर वाकेड ता. लांजा) येथील पुलावर शनिवारी सकाळी दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याचा सहकारी दोघेही जागीच ठार झाले. ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम आतापर्यंत ५० ते ६० टक्के एवढेच झाले आहे. खेड, चिपळूण विभाग तसेच राजापूर ते सावंतवाडीपर्यंतच्या विभागामध्ये चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते त ...